शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

धोंडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 3, 2014 20:32 IST

धांेडी धोंडी पाणी दे.. ही प्रथाच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सत्य समोर येत आहे.

अनिल दबडघाव * पाथर्डी : धांेडी धोंडी पाणी दे.. हलकी हलकी ज्वारी दे... असा सूर कानावर पडण्यासाठी गावकरी आतूर व्हायचे; परंतु ही प्रथाच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सत्य समोर येत आहे. पावसाचे भाकीत करणारी यंत्रणा व हवामान खात्याचे पावसाचे अंदाज वर्तविणारी यंत्रणा सक्रिय असल्याने ग्रामीण भागातील ही धोंडी परंपरा संपली आहे. कधीकाळी गावात पावसाकरिता धोंडी काढली जायची. लाकडी काठीला कडूनिंबाचा पाला बांधून लहान मुले काठी आपल्या हातात धरायचे. त्याच्या मधोमध बेडकाचे पिल्लू बांधलेले व पुढे कुणीतरी डफडे वाजवत अनेक आबालवृद्ध शेतकर्‍यांसमवेत धोडींची गाणी गात वरुणराजाला प्रसन्न करीत. या धोंडीप्रमाणेच गावात कुणी कुठेतरी पानराजा बसवायचे. ज्याला काही शेतकरी पानदेव असेसुद्धा मानत. खोल खड्डा करून त्यात मोठा दगड ठेवल्या जायचा. त्याच्या सभोवताल पाणी टाकल्या जाई. त्यावर हळद, कुंकू टाकून त्याची पूजा-अर्चा करण्यात येत असे. तसेच त्या ठिकाणी रात्रभर वरुणराजाची गाणी म्हणत वरुणराजाला पावसाकरिता साकडे घालण्यात येत असे, तर शेतकरी धान्य गोळा करून भंडारासुद्धा देतअसे. त्याला शेतकरी पानदेवाचा भंडारा मानत असत; परंतु सद्य:स्थितीत या विज्ञानयुगात पावसाचे अंदाज, आराखडे सूचित करणारे यंत्र निर्माण झाल्यामुळे खेड्यापाड्यातील पावसाला प्रसन्न करण्याकरिता भोळ्या-भाबड्या श्रद्धेची धोंडी, पानराजा आता बासनात गंुडाळला आहे.