शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित इमारत धाराशायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST

१५७९ जणांनी दिले नमुने अकाेला: महानगरपालिका प्रशासनव्‍दारे झोन निहाय सुरू असलेल्‍या तसेच बसव्‍दारे सुरू असलेल्‍या कोव्‍हीड-19 चाचणी केंद्रांव्‍दारे शहरातील ...

१५७९ जणांनी दिले नमुने

अकाेला: महानगरपालिका प्रशासनव्‍दारे झोन निहाय सुरू असलेल्‍या तसेच बसव्‍दारे सुरू असलेल्‍या कोव्‍हीड-19 चाचणी केंद्रांव्‍दारे शहरातील एकुण १५७९ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले. यामध्ये ३९३ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली असून ११८६ जणांनी रॅपिड ॲन्टीजेन चाचणी केली आहे. संबंधितांचे अहवाल मनपाने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

खाटांच्या माहितीसाठी मनपाची हेल्पलाईन

अकाेला: शहरामध्‍ये कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता त्‍यांना उपचारासाठी कोव्‍हीड केअर सेंटर व मान्यताप्राप्त हाॅस्पिटल येथे खाटांच्या उपलब्‍धतेबाबत माहिती देण्‍यासाठी महापालिका कार्यालय येथे २४ तास माहिती कक्ष (कोव्‍हीड-19 हेल्‍पलाईन कक्ष)आणि टोल फ्री क्रमांक कार्यान्‍वित करण्‍यात आला आहे. याठिकाणी अकाेलेकरांनी संपर्क साधण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

शहरात १५४ काेराेना पाॅझिटिव्ह

अकाेला: जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार बुधवारी महापालिका क्षेत्रातील १५४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. यामध्ये पूर्व झोन अंतर्गत ७४, पश्चिम झोन अंतर्गत १५, उत्‍तर झोन अंतर्गत २० आणि दक्षिण झोन अंतर्गत ४५ असे एकुण १५४ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पाॅझिटिव्ह आहेत.

गांधी चाैकात खवय्यांची गर्दी

अकाेला: काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिवसा जमावबंदी व सायंकाळी ७ नंतर संचारबंदी लागू केली आहे. शहरात काेराेना बाधितांची संख्या वाढत चालली असून रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत बुधवारी गांधी चाैकातील चाैपाटीवर खवय्यांची गर्दी हाेती. याकडे मनपाच्या पथकांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून आले.

लॉकडाऊनवर फेरविचार करा!

अकाेला: कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे तातडीने या निर्बंधांबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी व संघटनेने केली. बुधवारी शहरातील व्यापारी संघटनांनी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे लाेकप्रतिनिधींनी सांगितले.

शासनाकडून जनतेची फसवणूक

अकाेला: कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता सर्वसामान्य जनता वैतागली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने कठाेर निर्बंध शिथील करावेत,अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर, आ.गाेवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली.