शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

विषमुक्त, शाश्‍वत शेतीसाठी सेंद्रीय शेतीच फायदेशीर !

By admin | Updated: December 22, 2014 00:31 IST

अकोला यंथे विदर्भस्तरीय सेंद्रीय कडधान्य आणि उद्योजक परिसंवादाचे उदघाटन.

अकोला : विषमुक्त आणि शाश्‍वत शेतीसाठी सेंद्रीय शेतीला पर्याय नसून, भविष्यात सेंद्रीय शेतीच फायदेशीर ठरणार आहे. परंतु सेंद्रीय शेतमाल उत्पादनाला पूरक भाव मिळणे गरजेचे आह, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात रविवारी सेंद्रीय शेतकरी आणि उद्योजक या विषयावर आयोजित विदर्भस्तरीय परिसंवादात डॉ. मानकर बोलत होते. व्यासपिठावर कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती,शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले,अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, एसएओ प्रमोद लहाळे, उद्योजक मनोहर भोजवाणी,महिला शेतकरी उद्योजक सरला पाटील,निखील भोजवाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.मानकर यांनी यावेळी शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी हे कृषी विद्यापीठाचे प्रयत्न असल्याचे सांगितले. डॉ. भाले यांनी शेतकरी आणि कृषी विद्यापीठ करीत असलेल्या सेंद्रीय शेतीत फरक विषद करताना यापुढे शेतकरी आणि कृषी विद्यापीठ यांची सांगड घालून शास्त्रीय पध्दतीने सेंद्रीय शेती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.त्यादृष्टीने कृषी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. सेंद्रीय निविष्ठा महाग आहेत.म्हणूनच सेंद्रीय मालाला चांगले भाव मिळावे, यासाठीच शेतकरी आणि उद्योजक यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लहाळे यांनी भविष्यात कमी खर्चाची शेती विकसीत करावी लागणार असून, त्यादृष्टीने कृषी विभाग, विद्यापीठाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सेंद्रीय शेतीला चांगले भाव मिळाल्यास या शेतीला चांगले दिवस येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करू न देण्याचे प्रयत्न सुरू आहे. २५ शेतकरी डाळ प्रक्रिया उद्योगासाठी एकत्र आल्यास त्यासाठी कृषी विभाग मदत करण्यात तयार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.