शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

संत्रा बाग व्यवस्थापन; ३५ गावांतील शेतकऱ्यांशी ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 18:08 IST

शेतकऱ्यांना ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधून मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत आहे.

अकोला: विदर्भात संत्रा हे मुख्य फळ पीक आहे. रोगराई टाळण्यासाठी या पिकाची उन्हाळ्यात काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांना ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधून मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत आहे. शनिवारी ३४ गावांतील शेतकऱ्यांना संत्रा पिकांची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.सध्या संत्राच्या आंबिया बहारातील फळांची गळ, पाण्याचा ताण, कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, आंतरमशागत या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठ अकोला येथील अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन केंद्र, प्रभारी डॉ. दिनेश पैठणकर तसेच सहायक प्राध्यापक वनस्पतीरोगशास्त्र डॉ. योगेश इंगळे यांनी रिलायन्स फाउंडेशनद्वारा आयोजित आडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकº­यांशी संवाद साधला.

आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरीचे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. म्हणून आंबे बहार घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरीचे असल्याचे त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृ षीसह संचालक अनिल खर्चान यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये शेतकºयांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे प्रश्न विचारले.या ‘कॉन्फरन्स’मध्ये ३५ गावांमधील ४४ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. ज्यामधे विजय तट्टे, राजकुमार ईश्वरकर व अंकुश कोरडे यांचा समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विलास सवाणे, जिल्हा व्यवस्थापक रिलायन्स फाउंडेशन तसेच कार्यक्रम सहायक सुमित काळे यांनी केले.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती