शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

गावात जन्मलेल्या पहिल्या मुलीला देणार एक वर्षाचे मानधन !

By admin | Updated: September 30, 2015 00:49 IST

दादुलगव्हाण येथे महिला सरपंचाचा ‘बेटी बचाव’ उपक्रम.

उद्धव फंगाळ/मेहकर (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील दादुल गव्हाण येथील महिला सरपंच उज्वला अरुण दळवी यांनी पदभार घेताच गावात जन्मलेल्या पहिल्या मुलीच्या नावाने एक वर्षाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या स्त्रीभृण हत्या, महिला सरंक्षण, ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण यासाठी जनजागृती मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. सरकारकडून युद्ध पातळीवर ह्यबेटी बाचाओ, बेटी पढाओह्ण अभियानासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येत आहे. दादुल गव्हाण येथील सरपंचपदी अविरोध निवड झालेल्या उज्वला अरुण दळवी यांनी २६ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान हाती घेऊन, यासाठी जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी गावामध्ये कोणत्याही समाजामध्ये जी पहिली मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावाने सरपंचाला मिळणार एका वर्षाचे मानधन हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये टाकून त्या मुलीच्या लग्नापर्यंत फिक्स डिपॉझीट टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील एका महिला सरपंचाने हाती घेतलेल्या या बेटी बचाओच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागात ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण अभियानाची जनजागृती करण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून मी मला मिळणारे एक वर्षाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाने बेटी बचाओ अभियानासाठी पुढे आले पाहिजे, अशी गरज सरपंच उज्वला दळवी यांनी व्यक्त केली.