शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

‘जलयुक्त शिवार’च्या नियोजनात गावांची संख्या वाढणार!

By admin | Updated: February 25, 2016 01:40 IST

निवड करण्यात आलेल्या १२५ गावांमध्ये झाली शिवारफेरी.

अकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांसाठी शिवारफेरी पूर्ण करण्यात आली. तथापि मागणी लक्षात घेऊन, निकषात बसणार्‍या गावांचाही समावेश करण्यात येणार असल्याने, ह्यजलयुक्त शिवारह्ण गाव निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.वारंवार उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून, गतवर्षीपासून शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत गतवर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यात २00 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात नवीन १२५ गावांची निवड गत जानेवारीमध्ये करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या जलयुक्त शिवारच्या कामांसाठी शिवारफेरी काढण्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले. तथापि जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या गावांची संख्या कमी असल्याच्या पृष्ठभूमीवर, मागणी आणि निकषात बसणार्‍या गावांचा समावेश निवड करण्यात आलेल्या गावांच्या यादीत करण्यात येणार आहे,असे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिले आहेत, तसेच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील गावांच्या निवडीमध्ये आणखी गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांच्याकडे मांडला. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांसाठी गावे निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.