शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’च्या नियोजनात गावांची संख्या वाढणार!

By admin | Updated: February 25, 2016 01:40 IST

निवड करण्यात आलेल्या १२५ गावांमध्ये झाली शिवारफेरी.

अकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांसाठी शिवारफेरी पूर्ण करण्यात आली. तथापि मागणी लक्षात घेऊन, निकषात बसणार्‍या गावांचाही समावेश करण्यात येणार असल्याने, ह्यजलयुक्त शिवारह्ण गाव निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.वारंवार उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून, गतवर्षीपासून शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत गतवर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यात २00 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात नवीन १२५ गावांची निवड गत जानेवारीमध्ये करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या जलयुक्त शिवारच्या कामांसाठी शिवारफेरी काढण्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले. तथापि जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या गावांची संख्या कमी असल्याच्या पृष्ठभूमीवर, मागणी आणि निकषात बसणार्‍या गावांचा समावेश निवड करण्यात आलेल्या गावांच्या यादीत करण्यात येणार आहे,असे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिले आहेत, तसेच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील गावांच्या निवडीमध्ये आणखी गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांच्याकडे मांडला. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांसाठी गावे निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.