शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

टँकरची संख्या घटली

By admin | Updated: May 7, 2014 21:32 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व जलाशयातील लोकसभागाद्वारे गाळ काढण्या मोहिम हाती घतली होती.

बुलडाणा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व जलाशयातील लोकसभागाद्वारे गाळ काढण्या मोहिम हाती घतली होती. या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलाशये भरलेली असुन त्यामुळेच पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. यावर्षी केवळ तिन गांवामध्येच ६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई हा चिंतेचा विषय बनला होता. गेल्या पाच वर्षापासून उन्हाळा आला की, जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील २२० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण व्हायची. त्यामुळे या गावांना पाण्यासाठी केवळ टँकरचा आधार घ्यावा लागत असे. मात्र या पाणीटंचाईवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जलाशयातील ६ लाख घनमिटर गाळ काढण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मार्च आणि एप्रिल २०१३ मध्ये ४ लाख ५४ हजार ९४ घनमिटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. त्यामुळे २५ कोटी लिटर जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित झालीे. मेहकर तालुक्यात १४ प्रकल्पाचा, देउळगांवराजा २३ प्रकल्प, बुलडाणामध्ये ४२ प्रकल्प आणि खामगांव ५८ प्रकल्पातून गाळ काढण्यात आला. लोकसहभागातून गेल्या वर्षी २३० जलाशयांमध्ये ३६ लाख ५८ हजार १८९ घनमीटर गाळ निघाला.