शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

टँकरची संख्या घटली

By admin | Updated: May 7, 2014 21:32 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व जलाशयातील लोकसभागाद्वारे गाळ काढण्या मोहिम हाती घतली होती.

बुलडाणा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व जलाशयातील लोकसभागाद्वारे गाळ काढण्या मोहिम हाती घतली होती. या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलाशये भरलेली असुन त्यामुळेच पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. यावर्षी केवळ तिन गांवामध्येच ६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई हा चिंतेचा विषय बनला होता. गेल्या पाच वर्षापासून उन्हाळा आला की, जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील २२० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण व्हायची. त्यामुळे या गावांना पाण्यासाठी केवळ टँकरचा आधार घ्यावा लागत असे. मात्र या पाणीटंचाईवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जलाशयातील ६ लाख घनमिटर गाळ काढण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मार्च आणि एप्रिल २०१३ मध्ये ४ लाख ५४ हजार ९४ घनमिटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. त्यामुळे २५ कोटी लिटर जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित झालीे. मेहकर तालुक्यात १४ प्रकल्पाचा, देउळगांवराजा २३ प्रकल्प, बुलडाणामध्ये ४२ प्रकल्प आणि खामगांव ५८ प्रकल्पातून गाळ काढण्यात आला. लोकसहभागातून गेल्या वर्षी २३० जलाशयांमध्ये ३६ लाख ५८ हजार १८९ घनमीटर गाळ निघाला.