शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

आता विकासाच्या राजकारणाची अपेक्षा!

By admin | Updated: October 27, 2014 01:21 IST

अकोला जिल्ह्यातील राजकारण विकासके द्री करण्याची अपेक्षा.

अकोला : जिल्ह्यातील राजकारण जाती-पातीवर टिकून आहे. जाती-पातीच्या राजकारणा तून बाहेर न पडू शकलेल्या येथील लोकप्रतिनिधींना विकासाची गंगा मुंबई, दिल्लीतून अकोल्यापर्यंत आणण्यात नेहमीच अपयश आले. आतापर्यंत राज्यात, दिल्लीत विरोधकांचे राज्य असल्याची सबब येथील लोकप्रतिनिधी देत होते. ज्यांची सत्ता त्यांच्या आमदार, खासदारांना मुंबई, दिल्लीत झुकते माप मिळते, यात कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे अकोल्या तील जनतेने येथील लोकप्रतिनिधींच्या शब्दावर विश्‍वास ठेवत भाजपच्या उमेदवाराला पुन्हा दिल्लीत पाठविले. त्यापाठोपाठ पाचपैकी चार आमदारही मुंबईला पाठविले. अकोला पश्‍चिममधून भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्यावर पाचव्यांदा मतदारांनी संपूर्ण विश्‍वास दर्शविला. दिग्गज उमेदवारांच्या लढतीत त्यांनी बाजी मारली. मूर्तिजापूरमध्येसुद्धा भाजपने गड राखला. हरीश पिंपळे यांच्यावरच मूर्तिजापूर-बाश्रीटाकळीतील मतदारांनी विश्‍वास दर्शविला. आकोटमधून प्रकाश भारसाकळे आणि अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर या भाजप उमेदवारांना अकोला जिल्ह्यातील उमेदवारांनी विधानसभेवर पाठविले. भारसाकळे जिल्ह्यातून प्रथमच निवडून आले असले तरी त्यांच्या पाठीशी यापूर्वी चारवेळा आमदार होण्याचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी नवे असले तरी मुंबई त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यामुळे आ. शर्मा यांच्यासोबतच आ. भारसाकळे यांच्यासारखे अनुभवी लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाले आहेत. दुसर्‍यांदा विधानसभेत पोहोचलेले हरीश पिंपळे यांचा अनुभवही जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यास सहायक ठरणार आहे. या अनुभवी लोकप्र ितनिधींसोबत प्रथमच मुंबई गाठणारे रणधीर सावरकर यांचा भाजप पक्ष संघटनेत असलेला वट बघता त्यांच्याकडूनही जनतेला विकासाची अपेक्षा राहील.