शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

ना अपघाताची भीती ना दंडाची, दुचाकी चालवितांना माेबाइलवर बाेलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:19 IST

अकाेला : शहरासह जिल्ह्यात बहुतांश अपघातांचे प्रमुख कारण वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणे असल्याचे समाेर आले आहे. मात्र तरीही दुचाकी ...

अकाेला : शहरासह जिल्ह्यात बहुतांश अपघातांचे प्रमुख कारण वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणे असल्याचे समाेर आले आहे. मात्र तरीही दुचाकी किंवा कारसारखे वाहन चालविताना माेबाइलचा सर्रास वापर करण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या विभागातील पाेलिसांनी गत जानेवारी ते नाेव्हेंबरपर्यंत एक हजार ५२५ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे एक लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र तरीही ना अपघाताची भीती ना दंडाची, दुचाकी चालवितांना माेबाइलवर बाेलणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

शहरातीलच रस्त्यांवर नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर दुचाकी व कार चालविताना माेबाइलचा उपयाेग वाहनचालक करीत असल्याचे चित्र आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाया करण्यात येत आहेत. मात्र तरीही वाहन चालिवताना माेबाइलचा वापर सर्रास करण्यात येत असून वाहनचालक दंड व अपघातालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात माेठ्या प्रमाणात कारवाया केल्यानंतरही अशा वाहनचालकांचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळे पाेलीस कारवाईकडेही वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत.

२५ जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० या ११ महिन्यात माेबाइलवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली

१०१८ २०१९ या एका वर्षात माेबाइलवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली

दंड काय

माेबाइलवर बाेलताना वाहन चालिवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखा सज्ज आहे. त्यामुळे एका वर्षात तब्बल एक हजार ५२५ कारवाया करून एक लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ३०० रुपये ते ५०० रुपयांचा दंड वाहनचालकांना आकारण्यात आला आहे.

अपघात हाेण्याचे प्रमुख कारण म्हणजेच वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणे हे आहे. वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणाऱ्यांवर धडक कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या आहेत. एक हजारावर कारवाया करण्यात आल्या असून तरीही वाहनचालक सुसाट असल्याचे चित्र आहे. स्वत:चा व कुटुंबीयांचा विचार करीत वाहन चालिवताना माेबाइलवर बाेलणे टाळावे.

गजानन शेळके, प्रमुख वाहतूक शाखा, अकाेला