शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शेतकऱ्यांनी पैसे भरूनही तीन वर्षांपासून वीज जोडणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:19 IST

शेतकरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असताना सुध्दा जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.नैसर्गिक ...

शेतकरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असताना सुध्दा जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.नैसर्गिक आपत्ती व सतत होणाऱ्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकार मागेल त्या शेतकऱ्यांना शेतीकरिता वीज तात्काळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करते. परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांनी पैसे भरूनही तीनवर्षाचा कालावधी होऊनही शेतामध्ये वीज जोडणी दिली जात नाही. शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून शेतात बोअर व विहिरी खोदून ठेवल्या आहेत. परंतु त्यांच्या शेतात वीज पुरवठा नसल्याने ते पिकांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात यावी. अशी मागणी निवेदन मराठा महासंघ शाखा मूर्तिजापूरने केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे, उपाध्यक्ष हरीभाऊ वानखडे, शहराध्यक्ष शरद हजबे, विवेक शिंदे, दीपक बनारसे, पत्रकार विलास नसले, अरूण लिंगाडे, मुन्ना नाईकनवरे, नगरसेवक सचिन देशमुख, सुनील भुईकर, जय मोहिते, शाम येवले,राजु काळे, मनोज तायडे, विश्वास राऊत, आशिष कोकाटे, निवृत्ती कान्हेरकर, राजु शेगावकर, संतोष टरले, सचिन शिंदे, अविनाश भिसे उपस्थित होते.