शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

शेतकऱ्यांनी पैसे भरूनही तीन वर्षांपासून वीज जोडणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:19 IST

शेतकरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असताना सुध्दा जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.नैसर्गिक ...

शेतकरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असताना सुध्दा जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.नैसर्गिक आपत्ती व सतत होणाऱ्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकार मागेल त्या शेतकऱ्यांना शेतीकरिता वीज तात्काळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करते. परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांनी पैसे भरूनही तीनवर्षाचा कालावधी होऊनही शेतामध्ये वीज जोडणी दिली जात नाही. शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून शेतात बोअर व विहिरी खोदून ठेवल्या आहेत. परंतु त्यांच्या शेतात वीज पुरवठा नसल्याने ते पिकांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात यावी. अशी मागणी निवेदन मराठा महासंघ शाखा मूर्तिजापूरने केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे, उपाध्यक्ष हरीभाऊ वानखडे, शहराध्यक्ष शरद हजबे, विवेक शिंदे, दीपक बनारसे, पत्रकार विलास नसले, अरूण लिंगाडे, मुन्ना नाईकनवरे, नगरसेवक सचिन देशमुख, सुनील भुईकर, जय मोहिते, शाम येवले,राजु काळे, मनोज तायडे, विश्वास राऊत, आशिष कोकाटे, निवृत्ती कान्हेरकर, राजु शेगावकर, संतोष टरले, सचिन शिंदे, अविनाश भिसे उपस्थित होते.