शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नवथळ येथे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:19 IST

नवथळ गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परितवाडा, खेकडी, असे एकूण तीन गावे समाविष्ट असून, या गावाला सन २००७ मध्ये माजी ...

नवथळ गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परितवाडा, खेकडी, असे एकूण तीन गावे समाविष्ट असून, या गावाला सन २००७ मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ग्राम निर्माण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; परंतु सन २०१५ पासून गावात पोलीस पाटील पदसुद्धा रिक्त आहे. गावात पोलीस कर्मचाऱ्यांशिवाय तसेच रेशन धान्य दुकानदाराशिवाय कुणीच फटकत नसल्यामुळे नागरिकांना तलाठी, कृषी अधिकारी, आरोग्यसेवक, पोस्टमन अशा विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. शासनाने जनतेच्या सेवेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे; परंतु या गावात कोणताच शासकीय कर्मचारी येत नसल्यामुळे गावातील जनता त्रस्त झाली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नवथळ ग्रामस्थांनी केली आहे.