शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापर काळाची गरज - गांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:13 IST

पारंपरिक ऊर्जा स्रोतासोबतच आता नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जा  स्रोत याचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी या विषयावरील  प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तेवढेच महत्त्वाचे असून, तेव्हाच याची  जनजागृती, प्रसार होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.  चित्तरंजन गांगडे यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्दे‘आयसीआर’च्या नवनीतम ऊर्जा व संवर्धन राष्ट्रीय प्रशिक्षणाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पारंपरिक ऊर्जा स्रोतासोबतच आता नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जा  स्रोत याचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी या विषयावरील  प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तेवढेच महत्त्वाचे असून, तेव्हाच याची  जनजागृती, प्रसार होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.  चित्तरंजन गांगडे यांनी शुक्रवारी केले.भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) दिल्ली पृरस्कृत नवनीतम  ऊर्जा व संवर्धन या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या  कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयात आयोजित दहा दिवसीय  राष्ट्रीय प्रशिक्षणाचा समारोप १0 नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यावेळी डॉ.  गांगडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी याच कृषी विद्यापीठाच्या मृद  व जलसंधारण विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. टाले होते. प्रशिक्षण  संचालक डॉ. सुरेंद्र काळबांडे, महावितरणचे माजी मुख्य अभियंता  आर.एस. खंडागळे यांची प्रमुख उपिस्थती होती.डॉ. गांगडे यांनी आपल्याकडे नैसर्गिक संसाधने विपुल असल्याचे सांगत  त्याचा उपयोग करू न अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करणे गरजेचे  आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत  विभागाने यावर भरपूर काम केले असून, बॉयोगॅस, सोलर ड्रायर असे  अनेक तंत्रज्ञान नागरिकांना दिले. या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील  प्रशिक्षण घेऊन या विषयाची धुरा घेतली असल्याचेही ते म्हणाले.डॉ. टाले यांनी नवनीतम ऊर्जा स्रोताचा वापर करणे आवश्यक असून,  गरजेनुरू प संशोधन महत्त्वाचे आहे. त्याचे महत्त्वही त्यांनी पटवून सांगि तले. राष्ट्रीय प्रशिक्षणात देशातील पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना, बिरसा  कृषी विद्यापीठ झारखंड आदींसह देशातील २५ शास्त्रज्ञांनी सहभाग घे तला. समारोपाला डॉ. महेंद्र देशमुख, डॉ. सूचिता गुप्ता, डॉ. भाग्यश्री  पाटील, डॉ. विवेक खांबलकर, डॉ. धीरज कराळे आदींसह कृषी  अभियांत्रिकीच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. खांबलकर  तर आभार डॉ. पाटील यांनी केले.

टॅग्स :agricultureशेती