शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

वृक्षसंवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST

षण्मुगा नाथन, वृक्षमित्र, अकाेला़ --------------- वृक्षसंवर्धनासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सर्वांचा सहभाग लाभत आहे. वर्षभरात बीज ...

षण्मुगा नाथन, वृक्षमित्र, अकाेला़

---------------

वृक्षसंवर्धनासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सर्वांचा सहभाग लाभत आहे. वर्षभरात बीज गाेळा करून सीड बॅंकेच्या माध्यमातून एक लाख सीड्स बाॅलची निर्मिती करून ते परिसरात टाकण्यात आले. सद्यस्थितीत वडाच्या कलमांचे राेपण सुरू आहे. वृक्षाराेपणसाठी राेपे ही माेफत मिळावेत, ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. पर्यावरणाबाबत तुम्हाला निष्ठा असेल तर तुम्ही वडाच्या कलमांचे राेपण करू शकता. आंब्याच्या बियांचे राेपण करू शकता. झिराे बजेटमध्येही झाडे लावता येतात. याची जाणीव नागरिकांना हाेणे गरजेचे आहे. राेहयाेच्या माध्यमातून वृक्ष संगाेपनासाठी निधी मिळताे. मात्र त्यासाठी आधी स्वत: पुढाकार घेऊन वृक्षाराेपण करणे गरजेचे आहे. गावागावात वृक्षराेपणाची माेहीम हाती घेणे गरजेचे आहे. राज्यात सध्या ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ ही माेहीम सुरू झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचेही निर्देश आहेत. मात्र अकाेल्यात दाेन लाख वृक्षांचे राेपण हाेणे आवश्यक असताना केवळ २० हजार वृक्षांची राेपेच उपलब्ध आहेत. ही बाब दु:खदायक आहे. वृक्षसंवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तसे झाल्यासच आम्हाला ‘वृक्षवल्ली आम्हा साेयरे वनचरे’ म्हणण्याचा अधिकार आहे.

-------------------

वृक्षसंवर्धनाच्या ‘अकाेला पॅटर्न’ची दखल घेत इतर जिल्ह्यात वृक्ष संवर्धन चळवळीला माेठे स्वरुप प्राप्त हाेत आहे. मग अकाेला जिल्हा मागे का राहत आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.