शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

योजनांच्या माहितीसाठी जनजागृतीची गरज!

By admin | Updated: June 24, 2017 05:47 IST

खासदार संजय धोत्रे यांचे प्रतिपादन : सांसद ग्राम केळीवेळीत ‘न्यू इंडिया अभियान कार्यक्रम’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी या योजनांवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रम गरजेचे आहेत, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी सांसद आदर्श ग्राम केळीवेळी येथे केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार निदेशालय अमरावती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील श्री सखाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ह्यन्यू इंडिया अभियानह्ण, या विशेष जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पं.स. सुमित्रा जावरे, सरपंच दिनकर गावंडे, उपसरपंच महेंद्रसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार घुगे, गुरुव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. खिल्लारे, गटविकास अधिकारी कालिदास तापी, उपविभागीय कृषी अधिकारी ए. एन. कंडराकर, सहायक टपाल अधीक्षक व्ही. के. मानकर, शाकिर शेख, तालुका कृषी अधिकारी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकव्यवस्थापक तुकाराम गायकवाड, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार कार्यालय प्रमुख संजय तिवारी, सहा गटविकास अधिकारी सुधीर अरबट, योग प्रशिक्षक धनंजय भगत आणि तालुका स्तरावरील सर्व राज्य सरकारच्या कार्यालयाचे विभाग प्रमुख आणि ग्रामपंचायतचे सदस्यगण आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार धोत्रे म्हणाले, की केंद्र सरकारने गरिबांसाठी समग्र सामाजिक सुरक्षिततेचा विचार करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जीवन ज्योती आणि अटल पेन्शनसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना सामाजिक संरक्षण देण्यात येत आहे. आपल्या गावाला आदर्श गाव करण्याकरिता शासनाकडून राबवल्या जाणार्‍या योजना व उपक्रमामध्ये संबंधित अधिकारीवर्ग आणि लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अंबादास यादव, संचालन मंगेश भालेराव, आभार महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज शर्मा, ग्रामसेवक भुजंगराव शिवरकार, अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगला दोड, नेहरू युवा केंद्राचे अध्यक्ष श्रीकांत गावंडे व त्यांचे कार्यकर्ते, विशाल घोडेस्वार, ग्रामपंचायतचे कर्मचारीवर्ग, अंगणवाडी सेविका पुष्पा जंजाळ, पद्मा नातमते, नंदा वानखडे, व मदतनीस, आशाताई यांचे विशेष सहकार्य लाभले.