शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

योजनांच्या माहितीसाठी जनजागृतीची गरज!

By admin | Updated: June 24, 2017 05:47 IST

खासदार संजय धोत्रे यांचे प्रतिपादन : सांसद ग्राम केळीवेळीत ‘न्यू इंडिया अभियान कार्यक्रम’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी या योजनांवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रम गरजेचे आहेत, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी सांसद आदर्श ग्राम केळीवेळी येथे केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार निदेशालय अमरावती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील श्री सखाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ह्यन्यू इंडिया अभियानह्ण, या विशेष जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पं.स. सुमित्रा जावरे, सरपंच दिनकर गावंडे, उपसरपंच महेंद्रसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार घुगे, गुरुव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. खिल्लारे, गटविकास अधिकारी कालिदास तापी, उपविभागीय कृषी अधिकारी ए. एन. कंडराकर, सहायक टपाल अधीक्षक व्ही. के. मानकर, शाकिर शेख, तालुका कृषी अधिकारी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकव्यवस्थापक तुकाराम गायकवाड, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार कार्यालय प्रमुख संजय तिवारी, सहा गटविकास अधिकारी सुधीर अरबट, योग प्रशिक्षक धनंजय भगत आणि तालुका स्तरावरील सर्व राज्य सरकारच्या कार्यालयाचे विभाग प्रमुख आणि ग्रामपंचायतचे सदस्यगण आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार धोत्रे म्हणाले, की केंद्र सरकारने गरिबांसाठी समग्र सामाजिक सुरक्षिततेचा विचार करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जीवन ज्योती आणि अटल पेन्शनसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना सामाजिक संरक्षण देण्यात येत आहे. आपल्या गावाला आदर्श गाव करण्याकरिता शासनाकडून राबवल्या जाणार्‍या योजना व उपक्रमामध्ये संबंधित अधिकारीवर्ग आणि लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अंबादास यादव, संचालन मंगेश भालेराव, आभार महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज शर्मा, ग्रामसेवक भुजंगराव शिवरकार, अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगला दोड, नेहरू युवा केंद्राचे अध्यक्ष श्रीकांत गावंडे व त्यांचे कार्यकर्ते, विशाल घोडेस्वार, ग्रामपंचायतचे कर्मचारीवर्ग, अंगणवाडी सेविका पुष्पा जंजाळ, पद्मा नातमते, नंदा वानखडे, व मदतनीस, आशाताई यांचे विशेष सहकार्य लाभले.