शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST

महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजारात प्रवेश करणाऱ्या मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची सबब पुढे करीत त्यांना ...

महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजारात प्रवेश करणाऱ्या मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची सबब पुढे करीत त्यांना हुसकावण्याच्या कारवाइला प्रारंभ केला हाेता़ त्यानंतर शहरात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनता भाजी बाजारात भाजीपाला व फळ विक्री तसेच हर्रासी करण्यावर निर्बंध लादण्यात आले़ यादरम्यान, अचानक बाजारातील सुमारे ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले़ याप्रकरणी व्यावसायिकांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ शहरावर काेराेनाचे संकट घाेंगावत असताना प्रशासनाने व्यावसायिकांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नाेटिसा बजावल्या आहेत़

कडक निर्बंध असताना सुनावणी कशी?

काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करीत मनपाने २४ व २५ मे राेजी सुनावणीसाठी व्यावसायिकांना नाेटिसा दिल्या आहेत़ मनपात व्यावसायिकांच्या गर्दीमुळे काेराेनाच्या संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही़

८ जून राेजी न्यायालयात सुनावणी

याप्रकरणी बहुतांश सर्वच व्यावसायिकांनी स्थानिक दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत़ याविषयी ८ जून राेजी न्यायालयात सुनावणी हाेणार आहे़ न्यायालयात बाजू मांडल्यानंतर न्यायालयाची भूमिका समजून घेण्यापूर्वीच मनपाकडून दुकाने हटविण्यासाठी सुनावणी घेतली जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित हाेत आहेत़

जाेपर्यंत जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना पर्यायी जागा दिल्या जात नाही, किंवा यावर ठाेस ताेडगा निघत नाही,ताेपर्यंत मनपाच्या काेणत्याही कार्यवाहीला आमचा तीव्र विराेध राहणार आहे़ त्यावेळी निर्माण हाेणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला आयुक्त जबाबदार राहतील़

- साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता, मनपा