शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझी वारी, स्वच्छ वारी अभियान : स्वच्छतेसह करणार जनजागृती

By admin | Updated: February 15, 2017 19:55 IST

भाविकांच्या सुविधेसाठी व श्रद्धेतून हा उपक्रम राबविला जातो

अकोला : संत गजानन महाराज प्रगटदिनाचे औचित्य साधत दरवर्षी शेकडो ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम होत असतात. हजारो भाविक अकोला ते शेगाव पायदळ वारी करतात, या वारकऱ्यांसाठी वारी मार्गावरही महाप्रसादासह चहा, पाणी, फराळाची व्यवस्था भाविकाच्या वतिने श्रद्धेतून करण्यात येते. भाविकांच्या सुविधेसाठी व श्रद्धेतून हा उपक्रम राबविला जातो मात्र यामधून उरलेल्या तसेच उष्टा टाकलेल्या अन्नाची नासाडी होत असल्याचीही बाब समोर आली आहे. हजारो भाविक महाप्रसाद व खाद्य पदार्थ घेतात अन् थोडेस खाऊन टाकून देतात. या प्रकारा थांबवा, प्रत्येक भक्ताने आवश्यकतेनुसारच घ्यावे, उरलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावावी याकरीता जनजागृती करण्यासाठी माझी वारी, स्वच्छ वारी अभियान येथील युवकांनी हाती घेतली आहे. संवेदना क्रिएटीव्ह क्लब, प्रेरणा प्रतिष्ठान, मास्टर्स अ‍‍ॅथलेटीक असोशिएशन, प्रभात किडस्, पॅरामाऊंट स्पोटर्स, अस्पायर इन्स्टिट्यूट, करूणा भूमि चॅरिटेबल ट्रस्ट पांजरापोळ, राम क्रियेएशन अशा संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ही वारी आयोजीत केली आहे. यामध्ये १७ फेब्रुवारी ह्यउष्टे टाकू नकाह्ण जनजागृतीला गायगाव येथील गणेशमंदिरावरून सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे, दूपारी ३ ते रात्री ९पर्यंत माहिती पटाचे प्रदर्शन तर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून गायगाव येथील मंदिराजवळून स्वच्छता अभियान सुरू करणार आहेत. या अभियानामध्ये महाप्रसाद वाटप करणाऱ्यांना डस्टबीन देण्यात येणार असून मोफत आरोग्य तपासणी,औषधोपचार शिबिरांचीही जोड दिली जाणार आहे. या अभियानाला भक्तांनी सहकार्य करून अन्नाची नासाडी थांबवावी असे आवाहन या संस्थाच्या वतिने करण्यात आले आहे.