शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

‘मान्सून’ परतीचे लागले वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:03 IST

अकोला :  परतीच्या पावसाचे आता वेध लागले असून, येत्या दोन दिवसांत हा पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्दे३0 सप्टेंबरपर्यंत मान्सूनविदर्भातील १0 ऑक्टोबरपर्यंत होईल चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  परतीच्या पावसाचे आता वेध लागले असून, येत्या दोन दिवसांत हा पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. विदर्भात यावर्षी सरासरी २२ टक्के पावसाची तूट आहे. २0 टक्के तूट ही सामान्य असल्याने येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत पाऊस आल्यास ही तूट भरू न निघण्याची शक्यता आहे; परंतु सार्वत्रिक पावसाचे आता कोणतेही चिन्हं नसून, तुरळक एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाळ्य़ात जो पाऊस झाला, त्याचे स्वरू प सार्वत्रिक नव्हतेच. त्यामुळे धरणामंध्ये अपेक्षित जलसाठा संचयित झाला नाही. सोमवारी पश्‍चिम उत्तर प्रदेश व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र आता विरू न गेले  आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच कोकण-गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात आता पावसाचे कोणतेही संकेत नाहीत. दरम्यान, ३0 सप्टेंबरपर्यंत पडणारा पाऊसच मान्सूनच्या पावसामध्ये समाविष्ट करता येतो. त्यानंतर येणार्‍या पावसाची गणना ही अवकाळी पावसात केली जाते. दरम्यान, यावर्षी पूरक पाऊस नसल्याने विदर्भातील भूगर्भातील जलसाठय़ात वाढ झाली नसून, धरणातही पूरक जलसाठा नाही. तसेच ३0 सप्टेंबरपर्यंत सार्वत्रिक दमदार पावसाचे कोणतेही संकेत नसल्याने यावर्षी धरणांतील र्मयादित साठय़ाचे काळजीपूवर्क नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

राजस्थानमध्ये परतीच्या पावसाला पूरक परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या दोन दिवसांत तो परतीला निघण्याची शक्यता आहे. ३0 सप्टेंबरपर्यंत विदर्भात सामान्य पावसाळा असतो, त्यानंतर परतीला निघतो. यावर्षी तो १0 ऑक्टोबरनंतर परतीला निघण्याची शक्यता आहे. विदर्भातील हवामान सध्या कोरडे आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवस पावसाची शक्यता नाही.- ए.डी. ताठे,विभागीय संचालक, हवामानशास्त्र,विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड,नागपूर.