शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

३0 सप्टेंबरपर्यंत खर्च करता येईल अखर्चित निधी!

By admin | Updated: April 6, 2015 01:58 IST

तेराव्या वित्त आयोगातील निधी; १00 टक्के निधी खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिका-यावर.

वाशिम : पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी तेराव्या वित्त आयोगातून मिळालेला, परंतु ३१ मार्चनंतर अखर्चित राहिलेला निधी आता ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत खर्च करता येणार आहे. तशी मान्यता राज्याच्या ग्रामविकास खात्याने १ एप्रिल रोजी दिली. तेराव्या वित्त आयोगांतर्गत पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २0१५ पर्यंत होती. तेराव्या वित्त आयोगाअंतर्गत वितरीत निधीतून झालेल्या खर्चाचा शासनस्तरावर आढावा घेतला असता, आतापर्यंत वितरीत केलेल्या निधीतील रक्कम व या वितरीत केलेल्या निधीवर प्राप्त व्याजाची काही रक्कम अखर्चीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणाला ब्रेक लागू नये, यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने अखर्चित निधी खर्च करण्यास ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. १00 टक्के निधी खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.