शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

३0 सप्टेंबरपर्यंत खर्च करता येईल अखर्चित निधी!

By admin | Updated: April 6, 2015 01:58 IST

तेराव्या वित्त आयोगातील निधी; १00 टक्के निधी खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिका-यावर.

वाशिम : पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी तेराव्या वित्त आयोगातून मिळालेला, परंतु ३१ मार्चनंतर अखर्चित राहिलेला निधी आता ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत खर्च करता येणार आहे. तशी मान्यता राज्याच्या ग्रामविकास खात्याने १ एप्रिल रोजी दिली. तेराव्या वित्त आयोगांतर्गत पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २0१५ पर्यंत होती. तेराव्या वित्त आयोगाअंतर्गत वितरीत निधीतून झालेल्या खर्चाचा शासनस्तरावर आढावा घेतला असता, आतापर्यंत वितरीत केलेल्या निधीतील रक्कम व या वितरीत केलेल्या निधीवर प्राप्त व्याजाची काही रक्कम अखर्चीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणाला ब्रेक लागू नये, यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने अखर्चित निधी खर्च करण्यास ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. १00 टक्के निधी खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.