शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोदी सरकार शेतकरी, कामगार विरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेअंतर्गत अकोट व तेल्हारा तालुक्यातील राकॉं कार्यकर्त्यांशी रविवारी रात्री संवाद साधला. त्यांनी राज्य शासन मागासवर्गीय, दलित, ...

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेअंतर्गत अकोट व तेल्हारा तालुक्यातील राकॉं कार्यकर्त्यांशी रविवारी रात्री संवाद साधला. त्यांनी राज्य शासन मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे. शासनाच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आहे. तसेच गावपातळीवर पक्षाची मजबूत बांधणी करून जनमानसांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक प्रवीण कुंटे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार तुकाराम बिडकर, ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राजीव बोचे, कृउबास उपसभापती शंकरराव चौधरी, जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, अमोल काळणे उपस्थित होते.

राकॉंचे अकोट तालुकाध्यक्ष कैलास गोंडचवर, तेल्हारा तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले, अकोट शहराध्यक्ष प्रा. नवनीत लखोटिया, तेल्हारा शहराध्यक्ष मो. सलिम यांनी जयंत पाटील व मान्यवरांचे स्वागत केले. तालुकाध्यक्ष कैलास गोंडचवर व प्रा. प्रदीप ढोले यांनी तालुकास्तरावर राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व पक्ष बांधणीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव इंजि. प्रमोद लहाने यांनी केले. कार्यक्रमाला देवानंद मर्दाने, सैय्यद मतीन अहमद, छाया कात्रे, वृंदा मंगळे, राम म्हैसने, गणेश कुकडे, मनीषा देशमुख, शारदा थोटे, चारुलता थेटे, श्रद्धा गट्टे, राजू खान, विनोद मिरगे, सुरेश दायमा, कैलास ढोकणे, प्रशांत गेबळ, अजमतभाई, नागेश आग्रे, शेखर भिसे, अशोक सदाफळे, हनुमंत सपकाळ, कैलास थोटे, दयाराम धुमाळे, उल्हास कुलट, फैजानभाई, अल्ताफ मिर्झा, गजानन गावंडे, नंदकिशोर भांबुरकर उपस्थित होते.

फोटो: