शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बोर्डी गावाला आमदार अमोल मिटकरी यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

आ. मिटकरी यांचा श्री क्षेत्र कासोद येथील वीरभद्र संस्थान येथे नियोजित दौरा होता. त्या दौऱ्यादरम्यान बोर्डी ग्रामपंचायतमध्ये भेट दिली. ...

आ. मिटकरी यांचा श्री क्षेत्र कासोद येथील वीरभद्र संस्थान येथे नियोजित दौरा होता. त्या दौऱ्यादरम्यान बोर्डी ग्रामपंचायतमध्ये भेट दिली.

यावेळी ग्रामस्थांनी त्यांना गावातील समस्या सांगितल्या. त्यावेळी त्यांना लिखित स्वरूपात निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ पुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. ती सुरळीत करण्यासाठी आपल्या स्तरावरून पेयजल योजनेचा निधी मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सुभाष लटकुटे, देवीदास बुले, राजेश भालतिलक, प्रकाश आतकड, मनोहर गये, रमेश उगाले, महोम्मद साजिद, रमेश राऊत, अरुण भागत, समाधान चंदन, नंदलाल ताडे, संजय ताडे, नंदलाल राॅय, सुभाष खिरकर, सुभाष तळोकार, राजेश खिरकर, प्रमोद काळने, विष्णू पखाले, अनिल ताडे, पुरुषोत्तम चेडे, बाळू देशमुख, सुनील लाहोरे, राजू वाघमारे, आदी उपस्थित होते.