शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

राज्याची ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा दिशाभूल करणारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 18:13 IST

राज्याच्या ट्रॅव्हल ई-पास यंत्रणेवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार बजरंग दलाचे सूरज भगेवार यांनी केली आहे.

अकोला: लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्याच्या ट्रॅव्हल ई-पास यंत्रणेवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार बजरंग दलाचे अकोला विभाग संयोजक सूरज भगेवार यांनी एका पत्रकान्वये केली आहे. राज्य शासनाने ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा सुरू केली; मात्र ती कुचकामी असल्याचे समोर येत आहे. इतर राज्यात तीन तासांत ई-पास दिल्या जात आहे. महाराष्ट्रात मात्र तीन दिवस होऊनही कुणी अधिकारी दखल घेत नाही. महाराष्ट्र सरकारच्या ट्रॅव्हल ई-पास पोर्टलवर अनेकदा माहिती देऊनही त्यावर प्रतिसाद मिळत नाही. तीन दिवस झाल्यानंतरही कोणतीही विचारणा होत नाही. वास्तविक पाहता एखाद्या इमर्जन्सी प्रवासाकरिता अर्ज करताच ट्रॅव्हल ई-पास दिली गेली पाहिजे; मात्र पोर्टलवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने यामध्ये सुधारणा करावी आणि नागरिकांची अवहेलना थांबवावी, अशी मागणीही बजरंग दलाच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Akolaअकोला