शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे दिला गाव स्वच्छतेचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:35 IST

साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी बालकलावंतांनी विविध सामाजिक विषय घेऊन समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला. सुंदर गाव-स्वच्छ गाव या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले.स्पर्धेच्या दुसºया दिवशी एकूण नऊ नाटकेसादर करण्यात आली. यामध्ये ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारीचे ह्यकर हर मैदान फतेहह्ण, पांडुरंग भिरड कॉन्व्हेंटचे ह्यसूर्याची मुलगीह्ण, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंटचे ह्यपृथ्वी को बुखार आ गया हैह्ण, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाचे ह्यथोडे आमचेही ऐकाह्ण, माँ शारदा ज्ञानपीठचे ह्यस्काउट गाइड में हंगामाह्ण, आरडीजी पब्लिक स्कूलचे ह्यजिव्हार-एक अंतरमनातील हाकह्ण, साने गुरुजी विद्यालयाचे ह्यसुंदर गाव-स्वच्छ गावह्ण, गीतांजली विद्यालयाचे ह्यदारू नी मेला ओ मायह्ण, हिंदू ज्ञानपीठचे ह्यमरखाना बैलह्ण या नाटकांमधून बालकलावंतांनी आजच्या ज्वलंत सामाजिक समस्या मांडल्या.गावातील रोगराई दूर करावयाची असेल, तर गावात स्वच्छता ठेवणे किती महत्त्वाचे आहे. गावात प्रसन्नता ठेवायची असेल, तर गावाची सुंदरता किती महत्त्वाची आहे, याबाबत सुरेख संदेश दिला. दारू च्या व्यसनापायी किती घरांची राखरांगोळी होते, वनाचे रक्षण, वृक्ष वाचवा, वृक्षतोडीचे परिणाम मानवी जीवनावर कसा झाला, याचा उलगडा चिमुकल्यांनी नाटकातून केला. तसेच सीमेवर लढत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची व्यथादेखील नाटकातून बालकांनी मांडली. मोबाइलच्या अतिवापराने जीवनशैलीत झालेला परिणाम आणि बालकांवर होत असलेला परिणाम याचेदेखील मुलांनी सादरीकरण केले. चिडखोर, भांडखोर स्वभाव मनुष्याच्या प्रगतीत कसा बाधक होतो, मुलगा-मुलीमध्ये भेदभाव करू नका, आदी संदेश मुलांनी नाटकातून देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक