शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे दिला गाव स्वच्छतेचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:35 IST

साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी बालकलावंतांनी विविध सामाजिक विषय घेऊन समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला. सुंदर गाव-स्वच्छ गाव या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले.स्पर्धेच्या दुसºया दिवशी एकूण नऊ नाटकेसादर करण्यात आली. यामध्ये ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारीचे ह्यकर हर मैदान फतेहह्ण, पांडुरंग भिरड कॉन्व्हेंटचे ह्यसूर्याची मुलगीह्ण, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंटचे ह्यपृथ्वी को बुखार आ गया हैह्ण, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाचे ह्यथोडे आमचेही ऐकाह्ण, माँ शारदा ज्ञानपीठचे ह्यस्काउट गाइड में हंगामाह्ण, आरडीजी पब्लिक स्कूलचे ह्यजिव्हार-एक अंतरमनातील हाकह्ण, साने गुरुजी विद्यालयाचे ह्यसुंदर गाव-स्वच्छ गावह्ण, गीतांजली विद्यालयाचे ह्यदारू नी मेला ओ मायह्ण, हिंदू ज्ञानपीठचे ह्यमरखाना बैलह्ण या नाटकांमधून बालकलावंतांनी आजच्या ज्वलंत सामाजिक समस्या मांडल्या.गावातील रोगराई दूर करावयाची असेल, तर गावात स्वच्छता ठेवणे किती महत्त्वाचे आहे. गावात प्रसन्नता ठेवायची असेल, तर गावाची सुंदरता किती महत्त्वाची आहे, याबाबत सुरेख संदेश दिला. दारू च्या व्यसनापायी किती घरांची राखरांगोळी होते, वनाचे रक्षण, वृक्ष वाचवा, वृक्षतोडीचे परिणाम मानवी जीवनावर कसा झाला, याचा उलगडा चिमुकल्यांनी नाटकातून केला. तसेच सीमेवर लढत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची व्यथादेखील नाटकातून बालकांनी मांडली. मोबाइलच्या अतिवापराने जीवनशैलीत झालेला परिणाम आणि बालकांवर होत असलेला परिणाम याचेदेखील मुलांनी सादरीकरण केले. चिडखोर, भांडखोर स्वभाव मनुष्याच्या प्रगतीत कसा बाधक होतो, मुलगा-मुलीमध्ये भेदभाव करू नका, आदी संदेश मुलांनी नाटकातून देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक