शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:23 IST

मन हलके करणे हाच उपाय मानसिक स्वास्थ्य राखणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. कुठल्याही गोष्टीचा किंवा घटनेचा अतिविचार करणे, ...

मन हलके करणे हाच उपाय

मानसिक स्वास्थ्य राखणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. कुठल्याही गोष्टीचा किंवा घटनेचा अतिविचार करणे, भीती बाळगणे, शांत बसावेसे वाटणे ही लक्षणे मानसिक आजाराची आहेत.

आपल्यातही अशी लक्षणे दिसत असतील, तर कुटुंबातील किंवा जवळच्या मित्रांसोबत गप्पा मारा. ज्या गोष्टीमुळे ताणतणाव वाढत आहे, त्या गोष्टीं मित्राकडे बोलून मन हलके करा.

मानसिक ताण कमी करण्याचा हा चांगला उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी संवाद साधा, आवडीच्या गोष्टी करा आणि कामाचे नियोजन करा.

बदलती जीवनशैली आणि वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे अनेकांमधील संवाद कमी झाला आहे. दुसरीकडे वाढता ताणतणाव यामुळे मानसिक आरोग्यही ढासाळत आहे. यापासून बचावासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे.

- डॉ. शिल्पा तेलगोटे, मानसोपचारतज्ज्ञ, जीएमसी, अकोला

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात.....