शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

भाजप बूथ प्रमुखांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

यावेळी मध्य मंडळाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख आदी उपस्थित होते. डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी अकाेला : नायगाव येथे ...

यावेळी मध्य मंडळाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख आदी उपस्थित होते.

डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी

अकाेला : नायगाव येथे मनपाच्या डम्पिंग ग्राऊंडवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. अनेकदा कचऱ्याला आग लागते. दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे हवा प्रदूषित झाली असून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.

जलकुंभातून पाण्याची नासाडी

अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात मनपाचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपूलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरूस्त असल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेताे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

नालीची उंची कमी करा!

अकाेला : अग्रेसन चाैकासमाेर क्रीडा संकुलकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रूंदीकरणाच्या कामात माेठी नाली खाेदण्यात आली. सिमेंट नालीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी नालीची उंची वाढल्यामुळे रामदास पेठ, सांस्कृतिक भवनकडे जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. नालीची उंची कमी करा,अन्यथा याठिकाणी मुरूमाचा भराव घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

बेघर नागरिक पुन्हा रस्त्यावर

अकाेला: शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी मनपाने निवारा उभारला आहे. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत, सार्वजिनक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे. मनपाने बेघर नागरिकांना निवाऱ्यात दाखल करण्याची मागणी प्रकर्षाने समाेर आली आहे.

रस्त्याची दुरूस्ती आटाेपली

अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाजवळच्या रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला हाेता. पावसात या रस्त्यावर ठिकठिकाणी ठिगळ पडले. माजी उपमहापाैर वैशाली शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण करण्यात आली. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

रस्त्यावरील ‘स्पीड ब्रेकर’कमी करा!

अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबाेळातील रस्त्यांवर नागरिकांनी मनमानरीत्या गतिराेधक बसविले आहेत. गतिराेधक नेमक्या किती मीटर अंतरावर असावेत ,याविषयी बांधकाम विभागाचे निकष आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करून नागरिकांनी गतिराेधक उभारल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे गतिराेधक काढण्याची मागणी मनपाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.