शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

बाजार समितीत फक्त सोयाबीनचेच व्यवहार सुरळीत

By admin | Updated: August 11, 2016 01:49 IST

इतर धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अजूनही व्यवस्थित सुरू झाले नसल्याचा आरोप.

अकोला, दि. १0: गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीचे व्यवहार दोन दिवसांपासून सुरू झाले, पण फक्त सोयाबीनचेच व्यवहार सुरू झाले आहेत. इतर धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अजूनही व्यवस्थित सुरू झाले नसल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. शासनाच्या नव्या नियमाचे कारण पुढे करून गेल्या महिनाभरापासून व्यवहार ठप्प करण्यात आले होते. शेतकरी जागर मंचने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर एक संयुक्त बैठक पार पडली. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पण, आता पुन्हा फक्त सोयाबीनच्याच खरेदीदारांनी व्यवहार सुरू केले असून, इतर धान्याच्या खरेदीदारांनी पूर्णपणे व्यवहार सुरळीत केले नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तेव्हा बाजार समितीने पुन्हा अशा खरेदीदारांना समज देऊन अथवा कारवाई करून व्यवहार सुरळीत करण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे.