शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत फक्त सोयाबीनचेच व्यवहार सुरळीत

By admin | Updated: August 11, 2016 01:49 IST

इतर धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अजूनही व्यवस्थित सुरू झाले नसल्याचा आरोप.

अकोला, दि. १0: गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीचे व्यवहार दोन दिवसांपासून सुरू झाले, पण फक्त सोयाबीनचेच व्यवहार सुरू झाले आहेत. इतर धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अजूनही व्यवस्थित सुरू झाले नसल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. शासनाच्या नव्या नियमाचे कारण पुढे करून गेल्या महिनाभरापासून व्यवहार ठप्प करण्यात आले होते. शेतकरी जागर मंचने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर एक संयुक्त बैठक पार पडली. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पण, आता पुन्हा फक्त सोयाबीनच्याच खरेदीदारांनी व्यवहार सुरू केले असून, इतर धान्याच्या खरेदीदारांनी पूर्णपणे व्यवहार सुरळीत केले नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तेव्हा बाजार समितीने पुन्हा अशा खरेदीदारांना समज देऊन अथवा कारवाई करून व्यवहार सुरळीत करण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे.