शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले!

By admin | Updated: February 4, 2016 01:28 IST

मलेरिया, डेंग्यू निदानासाठी ३ लाख ४२ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले!

अकोला: कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी हिवताप विभागाकडून दरवर्षी ग्रामीण व शहरी भागामध्ये नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले जातात. २0१५ डिसेंबरअखेरपर्यंत हिवताप विभागाने ३ लाख ४२ हजार ७६५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले. यामध्ये केवळ १७९ जणांना मलेरिया आणि १७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून आले. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले आहेत. जिल्हय़ात मलेरिया, डेंग्यूचा पादुर्भाव वाढू नये. यासाठी हिवताप विभागातर्फे दरवर्षी ग्रामीण व शहरी भागामध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येते. तसेच डबक्यांमध्ये गप्पी मासेसुद्धा सोडण्यात येतात. शहरी व ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर हिवताप विभागाने फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात एक फॉगिंग मशीन आणि शहरात सात फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या माध्यमातून ठिकठिकाणी फवारणीसुद्धा करण्यात येते. गतवर्षी २८ गावांमध्ये फवारणी करण्यात आली होती. तीन वर्षांंपूर्वी दहा ठिकाणी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचा उद्रेक झाला होता. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला; परंतु वर्षभरापासून जिल्हय़ात मलेरिया, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात हिवताप विभागाला यश आले आहे. साठलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये एडीस इजिप्टाय नामक विषाणूची उत्पत्ती होत असल्याने, डासांचे प्रमाण वाढते आणि मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाकडून प्रयत्न करण्यात येतात.