शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

सोयाबीन, मूग, उडिदाचा सर्व्हे करुन शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:37 IST

अकोला जिल्हयातील सोयाबीन पीक मोठय़ाप्रमाणात वांझ निघाले असून, अनेक ठिकाणची फुलोरा गळती झाली, किडींनी आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मूंग, उडीद पीक तर हातचे गेले आहे. या सर्व पिकांचा सर्व्हे करू न शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाचे निवेदन शेतकरी जागर मंचाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी जागर मंच जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हयातील सोयाबीन पीक मोठय़ाप्रमाणात वांझ निघाले असून, अनेक ठिकाणची फुलोरा गळती झाली, किडींनी आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मूंग, उडीद पीक तर हातचे गेले आहे. या सर्व पिकांचा सर्व्हे करू न शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाचे निवेदन शेतकरी जागर मंचाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने शेतकरी आणखीच हतबल झाला आहे. यासंबधी तातडीने सर्वेक्षण करू न शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, जगदिश तायडे, रंगराव टके, दीपक गावंडे, ज्ञानेश्‍वर सुलताने, उज्वल काळमेघ, नारायण मावळे, रमेशराव मांगटे, शिवाभाऊ टेके, प्रशांत गावंडे,  विजय देशमुख, शेखअन्सार, ज्ञानेश्‍वर गावंडे, सैय्यद वासीफ, दिलीप मोहोड, किरण बोपटे, शिवाजीराव म्हैसने, मंगेश मांगटे, प्रशांत नागे आदी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी जाणून घेतली समस्या यावर्षी जिल्ह्यात अपुर्‍या पावसामुळे पिकाची वाढ योग्य प्रकारे न झाल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात  घट होणार आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याचे चित्र जिल्हाभरात आहे तर मूंग, उडीद पीक हातचे गेले आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीनीची झाडे जिल्हाधिकारी पाण्डेय यांना दाखविली. जिल्हाधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घेत योग्य ती दखल घेण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले.