शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

महावितरण म्हणते, भारनियमन तात्पुरते!

By admin | Updated: May 7, 2017 13:37 IST

भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

परिस्थितीनुसार नियोजन : लवकरच भारनियमन बंद होण्याचा आशावादअकोला: मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात साधारणपणे १५00 मेगावॉट भारनिमयन सुरू असून, महावितरणकडून विजेचा दररोजचा मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हे भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.विजेच्याबाबत परिस्थितीनुसार नियोजन करावे लागते. महावितरणने सर्व स्रोतांकडून उपलब्ध असलेली वीज व मागणी यांचा ताळमेळ घातला होता. कोळशावर आधारित संच बंद पडणे, कोळसा कमी उपलब्ध होणे आणि अचानक तांत्रिक कारणांमुळे वीज संच बंद पडणे या तीन कारणांमुळे विजेच्या उलब्धतेत ३ हजार मेगावॉटची कमतरता निर्माण झाली. पवन ऊर्जेतही मागच्या वषीर्पेक्षा यावर्षी ५00 मेगावॉटची कमतरता आहे.तापमानातील बदलामुळे एकूण २ हजार मेगावॉटने विजेची मागणी वाढली आणि अंदाजे २ हजार ५00 मेगावॉट विजेची उपलब्धता कमी झाली. असे असूनही मागील ३ दिवसांपासून केवळ १ हजार ५00 मेगावॉटपर्यंतच र्मयादेत भारनियमन करण्यात येत आहे.कोळशाच्या पुरवठय़ामध्ये वाढ करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेस्टर्न कोलफिल्ड लि. व साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये प्रयत्न सुरू आहेत. मा. ऊर्जामंत्री महोदयांनी स्वत: या प्रकरणांमध्ये लक्ष घातले असून, केंद्रीय कोळसा मंत्री यांना कोळसा उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार कोळशाच्या पुरवठय़ात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले काही संच सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेले प्रयत्न व इतर स्रोतांमधून विजेची उपलब्धता वाढण्याची शक्यता लक्षात घेता सदर भारनियमन पुढील चार-पाच दिवसांत बंद होईल. शासनस्तर किंवा ऊर्जा मंत्रालयाच्या स्तरावर विजेच्या नियोजनाचे काम केले जात नाही तर महावितरणकडूनच विजेच्या नियोजनचे काम केले जाते. वरील सर्व बाबी लक्षात घेता विजेच्या नियोजनामध्ये कुठलीही कमतरता नसून, सदर स्थिती ही अचानक उद्भवलेल्या घडामोडीमुळे निर्माण झाली आहे.