शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण म्हणते, भारनियमन तात्पुरते!

By admin | Updated: May 7, 2017 13:37 IST

भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

परिस्थितीनुसार नियोजन : लवकरच भारनियमन बंद होण्याचा आशावादअकोला: मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात साधारणपणे १५00 मेगावॉट भारनिमयन सुरू असून, महावितरणकडून विजेचा दररोजचा मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हे भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.विजेच्याबाबत परिस्थितीनुसार नियोजन करावे लागते. महावितरणने सर्व स्रोतांकडून उपलब्ध असलेली वीज व मागणी यांचा ताळमेळ घातला होता. कोळशावर आधारित संच बंद पडणे, कोळसा कमी उपलब्ध होणे आणि अचानक तांत्रिक कारणांमुळे वीज संच बंद पडणे या तीन कारणांमुळे विजेच्या उलब्धतेत ३ हजार मेगावॉटची कमतरता निर्माण झाली. पवन ऊर्जेतही मागच्या वषीर्पेक्षा यावर्षी ५00 मेगावॉटची कमतरता आहे.तापमानातील बदलामुळे एकूण २ हजार मेगावॉटने विजेची मागणी वाढली आणि अंदाजे २ हजार ५00 मेगावॉट विजेची उपलब्धता कमी झाली. असे असूनही मागील ३ दिवसांपासून केवळ १ हजार ५00 मेगावॉटपर्यंतच र्मयादेत भारनियमन करण्यात येत आहे.कोळशाच्या पुरवठय़ामध्ये वाढ करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेस्टर्न कोलफिल्ड लि. व साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये प्रयत्न सुरू आहेत. मा. ऊर्जामंत्री महोदयांनी स्वत: या प्रकरणांमध्ये लक्ष घातले असून, केंद्रीय कोळसा मंत्री यांना कोळसा उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार कोळशाच्या पुरवठय़ात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले काही संच सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेले प्रयत्न व इतर स्रोतांमधून विजेची उपलब्धता वाढण्याची शक्यता लक्षात घेता सदर भारनियमन पुढील चार-पाच दिवसांत बंद होईल. शासनस्तर किंवा ऊर्जा मंत्रालयाच्या स्तरावर विजेच्या नियोजनाचे काम केले जात नाही तर महावितरणकडूनच विजेच्या नियोजनचे काम केले जाते. वरील सर्व बाबी लक्षात घेता विजेच्या नियोजनामध्ये कुठलीही कमतरता नसून, सदर स्थिती ही अचानक उद्भवलेल्या घडामोडीमुळे निर्माण झाली आहे.