शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान; कृषी कायद्यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST

प्रमुख वक्ते म्हणून अक्षय राऊत उपस्थित होते. यावेळी अक्षय राऊत यांनी, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले. आंबेडकरांच्या ...

प्रमुख वक्ते म्हणून अक्षय राऊत उपस्थित होते. यावेळी अक्षय राऊत यांनी, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले. आंबेडकरांच्या जीवनातून चारित्र्य आणि नि:स्वार्थी जगणं हा विचार मोलाचा आहे. कुठल्याही प्रकारचा मोह न बाळगता डॉ. आंबेडकर हे शोषित, वंचितांसाठी अविरत झटत राहिले. हक्कासाठी लढत राहिले, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान राऊत यांनी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविषयी मत व्यक्त केले. केंद्राने शेतकऱ्यांना संपवण्यासाठी व भांडवलदारांच्या हाती शेतकऱ्यांचे सर्व सूत्र देण्याच्या उद्देशाने तीन कृषी कायदे केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा अधिकार कार्पोरेट क्षेत्राच्या हाती जाणार आहे. याविरोधात पंजाब, हरयाणा, झारखंड, बिहारचे शेतकरी लढा देत आहेत. त्याचप्रमाणे संवैधानिक पद्धतीने महाराष्ट्रातसुद्धा शेतकरी लढा उभारण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश घनगाव होते. आकाराम सरोदे, राहुल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. भेंडीकाजी येथील विनय कुमरे, राम मते, अजय कुमरे, शुभम हातोलकर,अमोल उमाळे, पवन काकडे, राजेश सरोदे, नितीन मडावी, आदित्य मानतकर, अमन उमाळे, पवन तोडकर, मोहन देवळे, गजानन कुमरे, राजेश उमाळे, मंगेश जाधव, अभिषेक मानतकर आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

फोटो :