शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शेतक-यांसाठी ठरला महाकुंभमेळा!

By admin | Updated: December 30, 2015 02:00 IST

सात लाखांवर नागरिकांनी लावली कृषी प्रदर्शनात हजेरी.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील तब्बल ७ लाख २५ हजार ८४0 शेतकरी व सामान्य नागरिकांनी भेट दिली. कृषी तंत्रज्ञान आणि शेतीला पूरक जोडधंद्यांची माहिती देणारे हे प्रदर्शन शेतकरी बांधवांसाठी महाकुंभमेळा ठरला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, बहुतांश शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत. या शेतकर्‍यांना जगण्याची नवी संधी आवश्यक असताना जिल्ह्यात रविवार, २७ डिसेंबरपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली. प्रदर्शनात शेतकर्‍यांसाठी शेतीला पूरक जोडधंदा, चारानिर्मिती, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदींची माहिती पुरविण्यात आली. सोबतच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी खर्चात मुबलक लागवड करण्याच्या माहितीसह शेतकर्‍यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शनदेखील मिळाले. शेतातील कृषिपंपासाठी लागणार्‍या विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जा प्रणालीचा उपयोग करण्यावर शेतकर्‍यांनी भर द्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पुढील हंगामाच्या दृष्टिकोनातून हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे ठरणारे असल्याने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १ लाख ३५ हजार ४४८ शेतकर्‍यांनी भेट दिली. सोमवार, २८ डिसेंबरला प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी २ लाख ६0 हजार २३६, तर तिसर्‍या दिवशी मंगळवारी ३ लाख ३0 हजार १६५ लोकांनी भेट दिली असून, यामध्ये राज्यभरातील शेतकर्‍यांसोबतच सामान्य नागरिकांचादेखील सहभाग आहे. या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनात एकूण ७ लाख २५ हजार ८४९ लोकांनी हजेरी लावल्याने ते शेतकर्‍यांसाठी महाकुंभमेळा ठरले आहे.