शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषी केंद्र संचालकांच्या पवित्र्याने महाबीजला  धसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:35 IST

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांना  अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा  विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने  त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा  खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच  महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली.  त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा  िपटणार्‍या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ  जवळ आल्याची चिन्हे आहेत. 

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मागितली  कारवाईची माहितीमहाबीजने केली होती थातूरमातूर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांना  अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा  विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने  त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा  खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच  महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली.  त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा  िपटणार्‍या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ  जवळ आल्याची चिन्हे आहेत. हरभरा घोटाळ्यात काहीच निष्पन्न न झाल्याचा  पवित्रा, आधी महाबीजनेही घेतला होता. जिल्हा  परिषदेच्या कृषी विभागानेही कारवाईस टाळाटाळ  करीत फाइल बंद करण्याची तयारी केली होती.  त्याचवेळी विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकांनी  घोटाळ्यातील काळाबाजार उघड केला. त्यातून  अकोला शहरातील चार बड्या वितरकांसह  जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र संचालक कारवाईच्या  रडारवर आले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी जवळपास  १४६ केंद्र संचालकांना नोटीस बजावल्या. त्यांचे  खुलासे प्राप्त होत आहेत. त्यामध्ये अनेकांनी हरभरा  बियाण्याचा घोटाळा होण्यास महाबीज जबाबदार  असल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे आता या प्रकरणा त महाबीजने मुद्दामपणे केलेल्या हलगर्जीपणाचे पि तळ उघडे पडणार आहे. 

महाबीजने केली होती थातूरमातूर कारवाईहजारो क्विंटल अनुदानित हरभरा बियाण्यातून  कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटणारे वितरक, कृषी  सेवा केंद्र संचालकांची त्याचवेळी इमानेइतबारे  झाडाझडती घेतली असती, तर त्याचवेळी या  घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असता; मात्र ती तत्परता  न दाखविता दिखाव्यासाठी थातूरमातूर कारवाई करीत  चार वितरकांचे परवाने काही महिन्यांसाठी निलंबित  करण्यात आले. जूनच्या सुरुवातीला खरीप हंगाम  सुरू होताच, त्यांना वितरकाचा दर्जा कायम करण्यात  आला. त्यामुळे महाबीजची चौकशी, कारवाई आणि  हेतूबद्दलही शंका निर्माण होत आहेत. -