शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तिजापुरात लॉकडाऊनचा परिणाम नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:19 IST

शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने उघडी होती. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे अर्ध शेटर्स उघडे ठेवून व्यवहार केला तर काहींची ...

शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने उघडी होती. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे अर्ध शेटर्स उघडे ठेवून व्यवहार केला तर काहींची पूर्ण दुकाने उघडी दिसून आली. या संदर्भात दुकानदारांना विचारणा केली असता, आम्हाला कुठलाही आदेश प्राप्त झाला नसल्याने आम्ही दुकाने उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. यात रेडिमेड गारमेंट, चप्पल दुकान, कपड्यांची दुकाने, मोबाईल दुकाने यासह बहुतेक दुकाने, बार रेस्टॉरंट उघडी दिसून आली. त्याचबरोबर स्टेशन विभाग भरवणारा मंगळवार आठवडी बाजारही भरल्याने तिथे नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने लॉकडाऊन आहे की नाही हे सामान्य नागरिकांना समजणे कठीण होते. परिणामी शहरात लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम न होता या कालावधीत नागरिकांची गर्दी दिसून आली. लॉकडाऊन पाळण्यासाठी यात खऱ्या अर्थाने प्रशासकीय यंत्रणा खुजी ठरल्याची चर्चा शहरात होती.

फोटो:

महामार्गावरील बार सुरू

३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुठलेही दुकान सुरू राहणार नाही. असे निर्देशित केले असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेले हॉटेल आणि बार तळीरामांनी तुडुंब भरलेले आढळून आले. मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक दिसून आला.