शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही!’

By admin | Updated: February 17, 2016 02:33 IST

ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात उमटली शेतक-यांची व्यथा.

अकोला: शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी दुपारी ३ वाजता कविसंमेलन पार पडले. वैदर्भीय शेतकर्‍यांचे दु:ख म्हणजे एक लढाई असून, ती जिंकण्यासाठी हिंमत न हारण्याचे आवाहन करणारी कविता किशोर बळी यांनी सादर करून वैदर्भीय शेतकर्‍यांची सद्यस्थिती मांडली. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाचकवडे होते. व्यासपीठावर उपस्थित अरविंद भोंडे, राजेश दांगटे, सुरेश पाचकवडे, रवींद्र महल्ले व पोहेकर यांनी आपल्या विविध रचना सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना भारावून सोडले. यावेळी राजेश दांगटे यांनी ह्यशांताबाईह्ण व ह्यपुस्तकांचे झाडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या, तर ग्रंथालयाचे कर्मचारी पोहेकर यांनी ह्यग्रंथालयात तुम्ही बसून पाहा, पुस्तकाच्या सान्निध्यात जगून पाहा.ह्ण व ह्यहुंडाह्ण या ज्वलंत विषयावर कविता सादर केल्या. अरविंद भोंडे यांनी अनेक विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खळाळून हसविले तसेच ह्यराम-रहीम एक आहे, सारे जण म्हणतात..ह्ण ही देशभक्तीचा संदेश देणारी रचना सादर केली. रवींद्र म्हल्ले यांनी ग्रामीण भागातील सत्यस्थितीचे वर्णन करणारी वर्‍हाडी कविता सादर करून रसिकांना हेलावून सोडले. सुरेश पाचकवडे यांनी ह्यदहशतह्ण आणि ह्यदगडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या. बहारदार सूत्रसंचालन करताना बळी यांनी ह्यकसं सांगू तुले सावित्रीबाई फुले..ह्ण ही कविता सादर करून, विसंगती, अतिशयोक्ती व अपेक्षाभंगातून कसे विनोदी किस्से घडतात, हे सांगत अनेक किश्श्यांद्वारे रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.