शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST

गत काही वर्षांपासून अवेळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यंदाही जूनच्या सुरुवातीला पाऊस बरसला. परंतु २०-२२ दिवस ...

गत काही वर्षांपासून अवेळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यंदाही जूनच्या सुरुवातीला पाऊस बरसला. परंतु २०-२२ दिवस पावसाने पाठ फिरविली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पीक चांगले बहरले असताना शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यातून वाचलेले पीक किडींमुळे धोक्यात आले. दोन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. किडींचा हल्ला झालेल्या पिकांना हा पाऊस फायदेशीर असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

२४ तासांत ९.६ मिमी पावसाची नोंद

सोमवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत जिल्ह्यात ९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अकोला तालुक्यात १९.४ मिमी पावसाची नोंद झाली.

सरासरी २१५.५ मिमी पाऊस

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १३२.९ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी २१५.५ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. या पावसात जवळपास ४० टक्के तूट दिसून येत आहे.

मंगळवारी, बुधवारी बरसला पाऊस

अकोला शहरात मंगळवारी दिवसभर काही तासांच्या अंतराने पाऊस बरसला. सायंकाळच्या सुमारासही चांगला पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. बुधवारीही सायंकाळी काहीवेळ पाऊस झाला.