शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:19 IST

वाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्ह्यातील ९७ किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ आॅगस्ट रोजी जारी झाले असून, संबंधित शेतकºयांना २१ आॅगस्टपर्यंत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत.

ठळक मुद्देअकोला-हैदराबाद राष्टÑीय महामार्ग२१ आॅगस्टपर्यंत स्वीकारले जाणार आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्ह्यातील ९७ किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ आॅगस्ट रोजी जारी झाले असून, संबंधित शेतकºयांना २१ आॅगस्टपर्यंत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत.अकोला ते हैदराबाद या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर रस्ता रूंदीकरण, चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी रस्त्यालगतची जमीन संपादन करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मेडशी गावापासून ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या राजगाव या दरम्यानच्या गावातील शेतकºयांची रस्त्यालगतची जमीन संपादीत केली जाणार आहे. सदर जमिनीच्या संदर्भात जमीन मालक किंवा जमिनीशी हितसंबंध असणाºया व्यक्तिला काही शंका किंवा आक्षेप असेल तर २१ आॅगस्टपर्यंत वाशिम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात हरकत किंवा आक्षेप नोंदविता येणार आहेत.तथापि, सर्व हरकती ऐकून घेतल्यानंतर आणि काही प्रकरणात चौकशी आवश्यक असल्यास सक्षम प्राधिकरणामार्फत चौकशी केली जाईल.चौकशीअंती हरकती स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा आदेश जारी करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास देण्यात आले आहेत. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला आदेश हा अंतिम राहणार आहे. हरकती व आक्षेपांचे निरासरण केल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या महामार्गालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे.अकोला-हैदराबाद राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित शेतकºयांना काही आक्षेप किंवा हरकती नोंदविता येणार आहेत. कुणाला काही आक्षेप असल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय वाशिम येथे लेखी स्वरुपात हरकती नोंदवाव्यात.- अभिषेक देशमुख, उपविभागीय अधिकारी, वाशिम.-