शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

पोळ््याच्या दिवशी कावड-पालखी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:04 IST

यंदा मात्र शेवटच्या (पाचवा) सोमवारी २१ आॅगस्ट रोजी पोळा सण असून, याच दिवशी कावड-पालखी महोत्सवाचे आयोजन होणार असल्यामुळे शिवभक्त बुचकळ््यात पडले आहेत. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्यामुळे शिवभक्तांची तारांबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देशिवभक्त बुचकळ््यात

आशिष गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. राज्यातील एकमेव कावड-पालखी महोत्सवात हजारो शिवभक्त सहभागी होतात. यंदा मात्र शेवटच्या (पाचवा) सोमवारी २१ आॅगस्ट रोजी पोळा सण असून, याच दिवशी कावड-पालखी महोत्सवाचे आयोजन होणार असल्यामुळे शिवभक्त बुचकळ््यात पडले आहेत. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्यामुळे शिवभक्तांची तारांबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहरापासून १८ किमी अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र पाणी कावडद्वारे आणून आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची परंपरा मागील ७१ वर्षांपासून सुरू आहे. कावडसह शहराच्या कानाकोपºयातून असंख्य पालख्या गांधीग्रामकडे रवाना होतात. गांधीग्राम येथून खांद्यावर जलाचे कलश घेऊन शिवभक्त सोमवारी पहाटेपासूनच अकोल्यात दाखल होतात. शहरातील कावड-पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविकांची गर्दी होते. श्रावण महिन्याची चाहून लागताच तयारीसाठी शिवभक्तांची दोन महिन्यांपासूनच लगबग सुरू होते. शेवटच्या सोमवारी विविध देखावे, देवी-देवतांच्या प्रतीकात्मक मूर्ती, सामाजिक बंधुभाव जपणारे संदेश भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. अनेकदा श्रावण महिन्यात चार सोमवार येतात. त्यामुळे चौथ्या सोमवारी कावड-पालखी सोहळा गृहीत धरून शिवभक्त कामाला लागतात. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार असून, शेवटच्या सोमवारी (२१ आॅगस्ट) पोळा सण आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या सोमवारी कावड महोत्सव आहे, असा सवाल शिवभक्तांमध्ये उपस्थित झाला होता. श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी पाचव्या सोमवारी कावड-पालखी महोत्सव पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.