शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

महान धरणाचे पाणलोट क्षेत्र पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:07 IST

महान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे. धरणाचा चौथा व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे.महान धरणाचा एकूण बुडीत क्षेत्र १२४३ हेक्टर असून, यामधून शेकडो हेक्टर बुडीत क्षेत्र आज रोजी उघड्यावर पडलेले दिसत आहे. महान धरणाच्या काठावर असलेले जांभरूण, कोथळी, वरखेड-देवदरी, धानोरा व फेट्रा या गावांतील पाणलोट क्षेत्र पूर्णपणे उघड्यावर पडलेले आहे. तसेच धरणामधील पुनर्वसन झालेले जुने गाव कोपळी, साथळी व वाघा या गावांची जागा उघड्यावर येऊन दीपमाया मंदिरदेखील संपूर्णपणे कोरडेठण्ण झाले आहे.श्रीक्षेत्र महादेव संस्थान वाघाकडील धरणाचे बुडीत क्षेत्र उघड्यावर पडले असून, गंगामातेच्या मंदिरापासून पाणी शेकडो फूट दूर गेल्याने धरणामधील टेकड्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. काटेपूर्णा अभयारण्य असून, वन्यजीव विभागामार्फत धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे उभारण्यात आले आहेत. मालेगाव परिसरातून येणारी काटाकोंडाळा नदीचे पात्र कोरडे असल्याने आज रोजी गुरेढोरे चरताना दिसत आहेत. महान धरणाची अशी परिस्थिती याअगोदर २००५ मध्ये झाली होती. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी तीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी नेहमी धरणाचे पाणी दिसायचे, त्या ठिकाणी आज रोजी हिरवेगार गवत दिसत आहे.मालेगाव परिसरात दमदार मुसळधार पावसाची महान धरणाला आज रोजी अत्यंत आवश्यकता आहे. मालेगाव पाणलोट क्षेत्र ते महान धरण यादरम्यान असलेले १० लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटाकोंडाळा नदीने महान धरणात येऊ शकणार नाही. सर्वप्रथम हे १० लघू तलाव १०० टक्के भरणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच या भागातील पाणी काटाकोंडळा नदीपात्रातून वाहून पाणी सरळ महान धरणात येऊन मिसळणार, हे विशेष. सध्या सुरू असलेले पावसाचे पाणी असेच कासव गतीने पडल्यास महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ न होता उपलब्ध असलेला जिवंत जलसाठ्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊन शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.  

अकोला शहरावर पाणीटंंचाईचे संकट कायमच!महान धरणाच्या जलसाठ्याची झपाट्याने घट होत असल्याने अकोला शहरावर त्याचे सावट निर्माण झाले आहे. गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पाणी दिल्या जाते; परंतु यावर्षी पावसाला दोन महिने होत असूनही, धरणाच्या पाणी पातळीत तीळमात्रही वाढ न होऊ शकल्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा मोठ्या संकटात सापडला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण