शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

‘जलयुक्त’ने शिवार झाले ‘जलमय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:42 IST

बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत.

-ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत. त्यासाठी २९४.७ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. जलयुक्तच्या या कामामुळे ९२ हजार ९४७ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. अनेक ठिकाणी यावर्षी पाणी साठवण्यास मोठी मदत झाली असून जलयुक्तने शिवारही ‘जलमय’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचला!बिबी शिवारामध्ये जलयुक्तची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. बिबीमध्ये १३ सिमेट नाला बंधारा आहेत. यामुळे ७० ते ८० टीसीएम पाणीसाठा येथे झाला आहे. यावर्षी पाहिला पाणी आला ते पूर्ण येथे पाणी अडवल्याने ते जमीनीत जिरले. त्यामुळे आता पाणीसाठा येथे दिसून येतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा यशस्वी प्रयोग येथे बघावयास मिळतो. पाण्याचा एक थेंबही येथे वाया गेला नसून, सर्व पाणी अडवल्या गेले आहे.

लोणार तालुक्यातील बिबी, देवानगर या भागात जलयुक्तच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. बिबीमध्ये ८० टीसीएमपर्यंत पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २०० ते २५० हेक्टर पाणी हे संरक्षीत म्हणून वापरता येणार आहे. मध्यंतरी पाऊस लांबल्याने कपाशीसारखे पिके संकटात सापडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधाºयावर मोटारी टाकून २० ते २५ हेक्टरवरील कपाशी जगवली आहे. देवागनरमध्ये हा मोठा फायदा जलयुक्तच्या कामामुळे झाला आहे.- राजू शिरसाट, कृषी सहाय्यक लोणार.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार