शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘जलयुक्त’ने शिवार झाले ‘जलमय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:42 IST

बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत.

-ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत. त्यासाठी २९४.७ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. जलयुक्तच्या या कामामुळे ९२ हजार ९४७ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. अनेक ठिकाणी यावर्षी पाणी साठवण्यास मोठी मदत झाली असून जलयुक्तने शिवारही ‘जलमय’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचला!बिबी शिवारामध्ये जलयुक्तची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. बिबीमध्ये १३ सिमेट नाला बंधारा आहेत. यामुळे ७० ते ८० टीसीएम पाणीसाठा येथे झाला आहे. यावर्षी पाहिला पाणी आला ते पूर्ण येथे पाणी अडवल्याने ते जमीनीत जिरले. त्यामुळे आता पाणीसाठा येथे दिसून येतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा यशस्वी प्रयोग येथे बघावयास मिळतो. पाण्याचा एक थेंबही येथे वाया गेला नसून, सर्व पाणी अडवल्या गेले आहे.

लोणार तालुक्यातील बिबी, देवानगर या भागात जलयुक्तच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. बिबीमध्ये ८० टीसीएमपर्यंत पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २०० ते २५० हेक्टर पाणी हे संरक्षीत म्हणून वापरता येणार आहे. मध्यंतरी पाऊस लांबल्याने कपाशीसारखे पिके संकटात सापडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधाºयावर मोटारी टाकून २० ते २५ हेक्टरवरील कपाशी जगवली आहे. देवागनरमध्ये हा मोठा फायदा जलयुक्तच्या कामामुळे झाला आहे.- राजू शिरसाट, कृषी सहाय्यक लोणार.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार