शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

‘जय श्रीराम’चा गजर

By admin | Updated: April 16, 2016 02:09 IST

अकोल्यात दर्शनासाठी उसळला भक्तांचा महासागर : शोभायात्रेने वेधले लक्ष.

अकोला: 'जय श्री राम'चा गजर करीत, प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी मोठय़ा राम मंदिरात भक्तांचा महासागर उसळला. दुष्काळी परिस्थितीमुळे तहानलेल्या भूमीमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी हजारो भाविकांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी साकडे घालून; सुख, शांती व समृद्धीसाठी मनोकामना केली. रामनवमीनिमित्त शुक्रवार, १५ एप्रिल रोजी शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या शोभायात्रेत भाविकांच्या गर्दीने अनेक वर्षांचा विक्रम मोडीम काढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रामनवमीनिमित्त सिटी कोतवाली चौकातील मोठय़ा राम मंदिरात शुक्रवारी दुपारी १२ वाजता प्रचंड जल्लोषात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता युगुलचरण पादुकांना व गाभार्‍यातील श्रीराम दरबाराला दुग्धाभिषेक करण्यात आला. तद्नंतर मुंबईच्या संध्या वीरकर यांचे कीर्तन झाले. मंदिराच्या सभागृहात जमलेल्या रामभक्तांनी दुपारी १२ वाजता ह्यप्रभू श्रीरामचंद्र की जयह्ण असा जयघोष करीत रामजन्मोत्सव सजारा केला. याप्रसंगी ह्यजय श्रीरामह्ण असा जयघोष करणार्‍या बालवीर हनुमानाने सर्व भाविकांचे लक्ष आकर्षित करून घेतले. राम जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी जमलेल्या भाविकांना याप्रसंगी श्रीराम व हरिहर संस्थानाच्यावतीने प्रसाद वितरित करण्यात आला. तद्नंतर दिवसभर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मंदिरात रीघ लागली होती.