शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आयसीयुमधील रुग्णांना जंतूसंसर्गाचा धोका!

By admin | Updated: October 8, 2016 03:08 IST

खिडक्या-दार सताड उघडे : अशुद्ध हवा, रोगजंतूंचा थेट प्रवेश.

अतुल जयस्वाल अकोला, दि. 0७-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागावरच उपचार करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही रुग्णालयातील अतिदक्षता विभाग हा बाहेरच्या अशुद्ध हवेला अटकाव करण्यासाठी काचबंद व वातानुकूलित असावा, असा दंडक आहे. सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मात्र या नियमाला अपवाद ठरत आहे. दार व खिडक्या सताड उघड्या असतात. परिणामी बाहेरची दूषित व रोगजंतूयुक्त हवा सरळ आतमध्ये शिरते. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता आहे.सवरेपचार रुग्णालयात दाखल होणार्‍या गंभीर आजारांच्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. या रुग्णांना चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवता यावे व वातावरणातील अशुद्ध हवा व रोगजंतूंच्या संपर्कात रुग्ण येऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. येथील अतिदक्षता विभाग २0 खाटांचे असून, ते नेहमीच रुग्णांनी गजबजलेले असते. अतिदक्षता विभागात इतर सुविधा असल्या तरी येथील वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत आहे. परिणामी उपलब्ध वातानुकूलित यंत्रांवर भार येऊन ते वारंवार निकामी होतात.विभागाला लागूनच घाणीचे साम्राज्यया विभागाला लागूनच मोकळी जागा आहे. या जागेवर रुग्णाचे नातेवाईक उरलेले अन्न व कचरा टाकतात. पावसामुळे सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. यामुळे बाहेरची दुर्गंधी विभागात पसरते. याचा त्रास विभागातील गंभीर रुग्णांना होत आहे.अतिदक्षता विभागाचा हॉल मोठा असून, वातानुकूलन यंत्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही यंत्र वारंवार नादुरुस्त होतात. सध्या अनेक वातानुकूलन यंत्रे निकाली झालेली आहेत. त्यामुळे खिडक्या उघड्या असतात. परंतु, रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जाते. - डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय