शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उपवासाला साबुदाणा न खालेल्लाच बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

उपवासाला काय खावे? उपवास म्हटले, की बहुतांश लोक साबुदाण्याची उसळ, पॅटीस, साबुदाणावडा आदी पदार्थांचे सेवन करतात. या पदार्थांच्या सेवनामुळे ...

उपवासाला काय खावे?

उपवास म्हटले, की बहुतांश लोक साबुदाण्याची उसळ, पॅटीस, साबुदाणावडा आदी पदार्थांचे सेवन करतात. या पदार्थांच्या सेवनामुळे भूक लागत नाही. परिणामी पचनशक्तीही सुधारण्यास मदत होत नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी हे पदार्थ खाणे टाळलेले बरे. उपवासाला शक्यतो विविध फळे, नारळपाणी, चिक्की (गूळपट्टी) भगर आदी पदार्थ खावेत. त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचेही आहारतज्ज्ञ सांगतात.

आराेग्याला हानीकारक

साबुदाण्यात कार्बोहायड्रेट उच्च प्रमाणात असतं. त्यामुळे याचं जास्त सेवन हे तुम्हाला मधुमेहाचा आजार देऊ शकतं.

यामध्ये कॅलरीचं चांगलं प्रमाण असतं, जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण याचं अधिक सेवन केल्यास, तुम्हाला लठ्ठपणासारखे आजारही होतात.

साबुदाण्यातील कॅल्शियमुळे हाडांच्या समस्येप्रमाणेच मुतखड्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे अतिसेवन करणं टाळा.

छातीत जळजळ, उलटी, रक्ताचा विकार, डोकेदुखी आणि थायरॉईडसारखे आजारही साबुदाण्याच्या अतिसेवनाने होतात.

असे आहेत भाव

भगर १३०..१००

साबुदाणा ६८ ६०

नायॅलान साबुदाणा ८० ६०

श्रावणातील व्रतवैकल्यामुळे भाव वाढ

महिनाभरापूर्वी साबुदाणा, शेंगदाणे, भगर, नाॅयलान साबुदाणा याचे भाव कमी हाेते. आता श्रावण महिना सुरू झाल्याने व्रत, उपवासांचे प्रमाण वाढले असल्याने या पदार्थांना मागणी वाढली अन् भावातही वाढ झाली आहे.