शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सिंचन विहीर, फळबाग लागवडीचे अनुदान प्रलंबित; आमदार संतापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:24 IST

सिंचन विहीर आणि फळबाग लागवडीचे अनुदान गत दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या मुद्यावर गुरुवारी आमदार रणधीर सावरकर यांनी संताप व्यक्त करीत, रोहयो उपजिल्हाधिकाºयांना विचारणा केली.

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला तालुक्यातील शिवापूर येथील शेतकºयांचे सिंचन विहीर आणि फळबाग लागवडीचे अनुदान गत दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या मुद्यावर गुरुवारी आमदार रणधीर सावरकर यांनी संताप व्यक्त करीत, रोहयो उपजिल्हाधिकाºयांना विचारणा केली.सिंचन विहिरींची कामे पूर्ण केल्यानंतर आणि फळबाग लागवड केल्यानंतर अनुदानाच्या रकमेसाठी शेतकºयांना दोन वर्षांपासून चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांना विचारणा करीत संताप व्यक्त केला. शेतकºयांच्या प्रलंबित अनुदानासंदर्भात रोहयो आयुक्त आणि शासनाच्या रोहयो विभागाकडे वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी अमानकर यांनी यावेळी सांगितले.शेतकरी आत्महत्यांमध्ये अधिकाºयांची असंवेदनशीलता कारणीभूत!संकटात सापडलेल्या शेतकºयांना आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये अधिकाºयांची असंवेदनशीलता कारणीभूत आहे, असा आरोप करीत शासनाला बदनाम करणाºया संबंधित अधिकाºयांना धडा शिकविला पाहिजे, असेही आ. सावरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकर