शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

काही दिवसांपूर्वी मूग व उडदाचा विमा खात्यात जमा झाला आहे. मात्र, सोयाबीन व कपाशीचा विमा कंपनीने नाकारला आहे. ...

काही दिवसांपूर्वी मूग व उडदाचा विमा खात्यात जमा झाला आहे. मात्र, सोयाबीन व कपाशीचा विमा कंपनीने नाकारला आहे. तेल्हारा तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचा एकाच मंडळाचा विमा कंपनीने मंजूर केला आहे. मात्र, सर्वांत जास्त सोयाबीनचे नुकसान बाळापूर तालुक्यात झाले असताना सुद्धा सोयाबीन पिकाचा विमा देण्यात आला नाही. कवठा, बहादुरा, लोहारा, कारंजा, अंदुरा, निंबा आदी परिसरातील शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा आहे. परिसरात एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा अहवाल तलाठ्याने दिला होता, असे असतानाही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा विमा का नाकारण्यात आला, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने विम्याची रक्कम जमा करावी; अन्यथा परिसरातील शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.