शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

काही दिवसांपूर्वी मूग व उडदाचा विमा खात्यात जमा झाला आहे. मात्र, सोयाबीन व कपाशीचा विमा कंपनीने नाकारला आहे. ...

काही दिवसांपूर्वी मूग व उडदाचा विमा खात्यात जमा झाला आहे. मात्र, सोयाबीन व कपाशीचा विमा कंपनीने नाकारला आहे. तेल्हारा तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचा एकाच मंडळाचा विमा कंपनीने मंजूर केला आहे. मात्र, सर्वांत जास्त सोयाबीनचे नुकसान बाळापूर तालुक्यात झाले असताना सुद्धा सोयाबीन पिकाचा विमा देण्यात आला नाही. कवठा, बहादुरा, लोहारा, कारंजा, अंदुरा, निंबा आदी परिसरातील शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा आहे. परिसरात एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा अहवाल तलाठ्याने दिला होता, असे असतानाही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा विमा का नाकारण्यात आला, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने विम्याची रक्कम जमा करावी; अन्यथा परिसरातील शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.