शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कृषी सहायकांच्या साखळी उपोषणास प्रारंभ

By admin | Updated: June 21, 2017 17:11 IST

कृषी सहायकांनी बुधवार, २१ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला

अकोला : कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हे आंदोलन टप्प्या-टप्प्याने करण्यात येत असून, १२ ते १४ जूनदरम्यान काळय़ा फिती लावून कामकाज , १५ ते १७ जूनदरम्यान लेखणीबंद व त्यानंतर १९ जून रोजी धरणे आंदोलनानंतर कृषी सहायकांनी बुधवार, २१ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला.कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंधाबाबत अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तसेच पदे वर्ग करण्याला कृषी सहायकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी सात टप्प्यांत आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यापश्‍चात लेखणीबंद आंदोलनदेखील करण्यात आले. आंदोलनातील तिसर्‍या टप्प्यानुसार १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात बुधवारी, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश लांडे, कार्याध्यक्ष संजय पातोंड, सचिव कमलसिंग जाधव, कोषाध्यक्ष रवींद्र माळी यांच्या नेतृत्वात जिल्हय़ातील कृषीसहायकांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. सदर साखळी उपोषण २३ जून पर्यंत सुरु राहणार आहे. सुधारित आकृतिबंध तातडीने तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १00 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषिसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षणसेवकांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्रा