शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST

मोठ्या प्रकल्पांमध्ये पाच टक्के साठा वाढला! पश्चिम विदर्भातील मोठ्या ९ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अरुणावती, पेनटाकळी, बेंबळा धरण ...

मोठ्या प्रकल्पांमध्ये पाच टक्के साठा वाढला!

पश्चिम विदर्भातील मोठ्या ९ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अरुणावती, पेनटाकळी, बेंबळा धरण क्षेत्र भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व ९ प्रकल्पांमध्ये ११ दिवसांमध्ये ५ टक्के जलसाठा वाढला आहे.

कोराडी, पूर्णा व बेंबळा प्रकल्पातून विसर्ग

गत १० दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्याने अमरावती विभागातील कोराडी (जि. बुलडाणा), पूर्णा (जि. अमरावती), बेंबळा (जि. यवतमाळ) या तीन प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा निर्माण झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोराडी प्रकल्प १०० टक्के

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश भागात तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला; मात्र, गत ११ दिवसांआधीच बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कोराडी हा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला. तर यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पाचा साठा ७४.१० टक्क्यांवर पोहोचला आहे.

या धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस नाही!

धरण जलसाठा (दलघमी)

नळगंगा २८.५९

काटेपूर्णा ३८.०९

वान ३२.४७