शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ; शांततेला सुरूंग

By admin | Updated: December 5, 2014 23:59 IST

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद.

अजय डांगे/ अकोला राज्यातील शांततेला सुरुंग लागला असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे गत वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. २0१२ मध्ये खून, प्राणघातक हल्ला, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, दंगल, बलात्कार यासारखे गुन्हे २६ हजार ६५0 घडले होते. याच गुन्ह्यांची नोंद सन २0१३ मध्ये ३२ हजार ५५२ एवढी झाली. हिंसा ही समाजाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी बाब आहे. हिंसेच्या घटना घडल्यास सातत्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. त्याचा परिणाम विकासावरही होतो. सन २0१२ मध्ये जनजीवनावर परिणाम करणार्‍या गंभीर गुन्ह्यांची संख्या ६ हजार ९६३, तर २0१३ मध्ये ८ हजार १0३ होती. सन २0१२ मध्ये सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचविणारे गुन्हे ७ हजार ७४२ , तर २0१३मध्ये १0 हजार ६७९ गुन्हे घडले. सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणार्‍या दोन गटात मारहाणीसारख्या गुन्ह्यांत सन २0१२च्या तुलनेने २0१३मध्ये घट झाली आहे. २0१२मध्ये सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणारे १0 हजार १0६ गुन्हे तर २0१३मध्ये १0 हजार ८0७ गुन्हे नोंदविण्यात आले. अमरावती विभागात यवतमाळ अव्वल..सन २0१३मध्ये अमरावती विभागात सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले. सन २0१३मध्ये विभागात खून-२५६, प्राणघातक हल्ला-२८४, बलात्कार-३१0, अपहरण-२५३, लुटमार-३४८ आणि दरोड्याचे ५१ गुन्हे नोंदविण्यात आले. जिल्हा           खून            खुनाचा प्रयत्न            बलात्कार          अपहरण       दरोडा            लुटमारअकोला          ३५                 ४७                            ४६                    ३१             १७                ७९अमरावती     ५५                   ६0                             ७८                   ५३         0५                 ४८बुलडाणा        ५४                  ४३                           ५६                     २१           0८                 ४१यवतमाळ      ८५                  ९१                          १0४                    १२४          १९               १४९वाशिम          २७                   ४३                           २६                     २४          0२                 ३१*पोलिस आयुक्तालयांचीही स्थिती गंभीरचऔरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमख महानगरांमध्ये २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २0१२ मध्ये या महानगरांमध्ये ७९ हजार १४८, तर २0१३मध्ये ८८ हजार ८२२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. दोन वर्षात या गुन्ह्यांमध्ये १२.२२ टक्के वाढ झाली. खुनाचा प्रयत्न- ८.३१ टक्के, दरोडा-११.५६, लुटमार-५0.७0, चोरी-१.४५, दंगल-५.५४ आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये मात्र ७.१४ टक्क्यांनी घट झाली.