शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या पाल्यांच्या अनुदानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:19 IST

अकाेला कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या बंदीजनांच्या पाल्यांना शिक्षण व संगाेपनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत हे ...

अकाेला कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या बंदीजनांच्या पाल्यांना शिक्षण व संगाेपनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत हे अनुदान ४२५ रुपये दिले जात हाेते आता ते ११०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

सीसीआयने अवैध कर्जवुसली थांबवावी

अकाेला शेतकऱ्यांनी सीसीआयला विकलेल्या कापसाची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा प्रकार केला जात आहे. ही अवैध कर्जवसुली असून ती त्वरित थांबवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी वंचितचे उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, पराग गवई आदी उपस्थित हाेते.

एनसीसी विद्यार्थांनी राबविले स्वच्छता अभियान

अकाेला येथील शिवाजी महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी टिळक पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी प्राचार्य डाॅ. रामेश्वर भिसे, डाॅ. आनंद काळे, डाॅ. अश्विनी बलाेदे यांच्या मार्गदर्शनात आनंद भगत, साक्षी नवलकार, रितेश गव्हाणे, पूनम जावळे, प्रीती ठाकूर, साक्षी देवकर, समीक्षा राऊत आदींनी सहभाग घेतला.

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित!

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन गत वर्षभरापासून अनियमित होत असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गत वर्षभरात अनेकदा कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटी वेतन दिले जाते. अनियमित वेतनासंदर्भात गुरुवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वाळू घाटांचा लिलाव करा

अकाेला वाळू घाटांचा लिलाव न केल्यामुळे सध्या अवैध रेतीची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे, तसेच अवैधरीत्या रेतीचा उपसाही केला जात आहे. हे थांबविण्यासाठी वाळू घाटांचा लिलाव करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

ग्रामीण भागातील बसफेऱ्या अनियमित

बाेरगावमंजू : लॉकडाऊन दरम्यान बंद असलेली एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली, मात्र अजूनही अनेक ग्रामीण भागात बसफेऱ्या अनियमित सुरू आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे. ग्रामीण भागात नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.