शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेत भंडारज बु., शिर्लाचा समावेश करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST

पातूर : जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेकरिता टंचाईग्रस्त गावांचा समावेश करण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी पाणी ...

पातूर : जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेकरिता टंचाईग्रस्त गावांचा समावेश करण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या शिर्ला गावाची लोकसंख्या १३०००, तसेच भंडाराज बु. गावाची लोकसंख्या ४७०० असून, पिण्याच्या पाण्याची शाश्वत योजना अस्तित्वात नसल्यामुळे केवळ हात पंपावर या गावांना पाण्यासाठी विसंबून राहावे लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाईदरम्यान दोन ते पाच किलोमीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यामुळे सदर गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेतून विहीर, पाण्याची टाकी,पाईपलाईन, स्टँड पोस्ट आदींचा कृती आराखड्यात समावेश करण्याची मागणी आ. नितीन देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे. शिर्ला पंचायत समिती गणाचे सदस्य, पातूर पंचायत समितीचे गटनेते अजय ढोणे यांनी सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा केला होता.