शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेत भंडारज बु., शिर्लाचा समावेश करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST

पातूर : जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेकरिता टंचाईग्रस्त गावांचा समावेश करण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी पाणी ...

पातूर : जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेकरिता टंचाईग्रस्त गावांचा समावेश करण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या शिर्ला गावाची लोकसंख्या १३०००, तसेच भंडाराज बु. गावाची लोकसंख्या ४७०० असून, पिण्याच्या पाण्याची शाश्वत योजना अस्तित्वात नसल्यामुळे केवळ हात पंपावर या गावांना पाण्यासाठी विसंबून राहावे लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाईदरम्यान दोन ते पाच किलोमीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यामुळे सदर गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेतून विहीर, पाण्याची टाकी,पाईपलाईन, स्टँड पोस्ट आदींचा कृती आराखड्यात समावेश करण्याची मागणी आ. नितीन देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे. शिर्ला पंचायत समिती गणाचे सदस्य, पातूर पंचायत समितीचे गटनेते अजय ढोणे यांनी सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा केला होता.