शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मुंगसाजीनगरला वादळाचा फटका

By admin | Updated: September 18, 2015 01:00 IST

बाश्रीटाकळी तालुक्यातील मुंगसाजीनगरात शेकडो सागवान वृक्ष पडले उन्मळून; गावक-यांनी अनुभवले निसर्गाचे तांडव.

सायखेड (जि. अकोला) : बाश्रीटाकळी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मुंगसाजीनगर या आदिवासीबहुल परिसराला १७ सप्टेंबरच्या दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास विनाशकारी वादळाचा फटका बसला. यामध्ये वनामधील शेकडो सागवान झाडे मुळासकट उन्मळून हवेत उडाल्याचे दृश्य गावकर्‍यांनी पाहिले. ही विनाशकारी दृश्य अनेकांनी 'याची डोळा' पाहिले. प्राथमिक माहितीवरून शेकडो वृक्ष उन्मळून पडले असल्याचे दिसत असले तरी गावकर्‍यांच्या मते हजाराच्यावर सागवान झाडे पडली आहेत. मुंगसाजीनगर या गावाची लोकसंख्या ४५0 च्या आसपास आहे. निसर्गाचे हे तांडव सुरू असताना ग्रामस्थ ते पाहत जीव मुठीत धरून घरात बसले होते. अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सागवान जंगलात व शेतांमध्ये हे वादळ घुसले आणि गावकरी या विनाशकारी संकटातून वाचले. या भागात वेळेवर व पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी दुष्काळी संकटात सापडले होते. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने वादळाच्या घटनेपूर्वी पाच तास आधी येथील गावकर्‍यांनी पाऊस पडण्यासाठी ईश्‍वरापुढे प्रार्थना केली; परंतु नंतर मात्र निसर्गाच्या या तांडवाला पाहून आदिवासी ग्रामस्थांनी देवाकडे जीव वाचविण्यासाठी व गावाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.