शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीच्या पात्रातून पाण्याचा अवैध उपसा

By admin | Updated: April 8, 2017 01:34 IST

मलकापूर- पूर्णा नदीच्या पात्रात अवैध मोटरपंपाद्वारे सुरु असलेल्या पाण्याच्या उपशामुळे एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीस शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

हनुमान जगताप - मलकापूरमलकापूर येथे सद्यस्थितीत नगर परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा समाधानकारक आहे; मात्र पूर्णा नदीच्या पात्रात अवैध मोटरपंपाद्वारे सुरु असलेल्या पाण्याच्या उपशामुळे एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीस शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सुमारे पाऊण लाखावर लोकसंख्या असलेल्या मलकापूरवासीयांनी पूर्णा नदी पात्रातील हतनुर धरणाच्या बॅकवॉटरवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहावे लागते. धुपेश्वर येथून वाढीव पाणी पुरवठा योजनेद्वारा मलकापूरला पाणी पुरवठा केला जातो, तर तत्काळ किंवा अडीअडचणीत नळगंगा धरणाचे पाणी घेतल्या जाते. अलीकडच्या काळात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन २०१२ च्या जनगणनेनुसार शहरात १३१७६ मालमत्ताधारक असल्याची माहिती आहे. त्यापैकी ५३३७ नागरिक, ४९ व्यापारी तर संस्थांनी नळजोडणी केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे दोन हजारावर अवैध नळ कनेक्शन आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पूर्णा नदीच्या पात्रातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरकरांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. त्याची अवस्था चांगली आहे; मात्र विद्यमान परिस्थितीत पूर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अवैधरीत्या शेती पंपाद्वारे दररोज लाखो लिटर पाणी उचलले जात आहे. परिणामी, बॅकवॉटरची पातळी दिवसेंदिवस कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट येऊ शकते.बॅकवॉटर कमी झाल्यास उद्भणार पाणीटंचाईरेतीचा उपसा व शेतीपंपाद्वारे नियमित पाणी उचलले गेल्यास पाणी पुरवठा योजनेच्या ‘जॅकवेल’ पासून बॅकवॉटरचे पाणी दूर जावून मलकापूरकरांसाठीची नळयोजना अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून आठ दिवसांनी का होईना समाधानकारक पाणी पुरवठा होतो; मात्र वॅकवॉटरची पातळी घटल्यास एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यावर वेळीच उपाययोजनांची गरज आहे.पूर्णापात्रातील बॅकवॉटर कमी होणार, याची कल्पना आहे. त्यासाठी आम्ही सतर्क आहोत. त्या धरतीवर रेती उपसा थांबविण्यासाठी व अवैध शेतीपंपावर कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. पाणीटंचाई येऊ न देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.- अ‍ॅड.हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर